Mumbai BEST Bus: फुकट्यांवर ‘बेस्ट’चा बडगा; २ वर्षांत पावणेतीन लाख विनातिकीट प्रवाशांवर कारवाई
Mumbai BEST Bus: सन २०२३ आणि २०२४ आणि जानेवारी २०२५ या कालावधीत एकूण दोन लाख ८४ हजार २४७ विनातिकीट प्रवासी आढळले आहेत. या प्रवाशांकडून ‘बेस्ट’ने पावणेदोन कोटी रुपये दंड वसूल…
कुष्ठरोगाचे आव्हान कायम; राज्यात गेल्या पाच वर्षांत ९८ हजार रुग्ण, अतिजोखमीच्या ठिकाणी सर्वेक्षण
Leprosy Cases In Maharashtra: आशा व पुरुष स्वयसेवकांच्या मदतीने ग्रामीण तसेच शहरातील अतिजोखमीच्या शहरी भागांमध्ये घरोघरी सर्वेक्षण करून ३० टक्के लोकसंख्येमध्ये कुष्ठरुग्ण शोधण्यासाठी मोहीम राबवण्यास सुरुवात झाली आहे. हायलाइट्स: महाराष्ट्र…
गर्दीमुळे लोकलमधून पडून मुलाचा मृत्यू, रेल्वेचा मात्र अजबच दावा, अखेर बापाने न्याय मिळवला
Mumbai News : आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर भरपाईसाठी मिळालेला अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर भिकाजी यांनी ॲड. साईनंद चौगुले यांच्यामार्फत २०२३ मध्ये पहिले अपिल दाखल केले होते. महाराष्ट्र टाइम्स मुंबई : सहा वर्षांपूर्वी…
खातेदारांचा पैसा बांधकाम व्यवसायात, न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेत १२२ कोटींचा गैरव्यवहार
Mumbai Crime News: लाखो खातेदार असलेल्या न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेत १२२ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी बँकेचा माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता याच्या अटकेनंतर आर्थिक गुन्हे शाखेने आणखी एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या…
Navi Mumbai Crime : महिना 10 हजार, iPhone 16 देण्याचं आमिष, वाशीत सातवी पास भामट्याचा गंडा, बँकॉकला जाताना ताब्यात
नवी मुंबईत एका सातवी शिक्षित व्यक्तीने २१ गुंतवणूकदारांकडून २७ लाख ६५ हजार रुपये उकळले. जास्त परतावा देण्याचे प्रलोभन दाखवून त्याने ही रक्कम घेतली होती आणि विदेशात पळून जाण्याच्या तयारीत होता.…
FASTag New Rule: १ एप्रिलपासून सर्व वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य; अन्यथा भरावा लागेल दुप्पट टोल
FASTag New Rule: रोख, स्मार्ट कार्ड, क्यूआर कोड किंवा इतर माध्यमातून पथकर भरायचा असेल तर दुप्पट रक्कम भरावी लागणार आहे महाराष्ट्र टाइम्सfastag मुंबई : राज्यातील सर्व टोल नाक्यांवर पथकर एक…
New India Bank Scam: ठेवी लवकर मिळणे अवघडच; न्यू इंडिया सहकारी बँकेतील खातेदारांसमोर आव्हान
New India Co-operative Bank: न्यू इंडिया सहकारी बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आर्थिक निर्बंध आणल्याने हजारो खातेदार आर्थिक आव्हानांनी हतबल झाले आहेत. महाराष्ट्र टाइम्सbank scam2 मुंबई : न्यू…
पीकविमा देऊन सरकार उपकार करते काय? नाना पटोलेंचा सवाल; कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
Nana Patole: शेतकऱ्यांना एका रुपयात पीकविमा देऊन सरकार उपकार करते काय’, असा प्रश्न आमदार नाना पटोले यांनी शनिवारी उपस्थित केला. तसेच, कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. महाराष्ट्र टाइम्सpatole…
मुंबईकरांनो त्वरा करा! ईशान्य भारताचे भव्य पक्षी छायाचित्र प्रदर्शन पाहण्याची सुवर्णसंधी; कुठे व कधी? जाणून घ्या
वाइल्डवुड टूर्स ऑफ इंडिया यांच्या वतीने “ईशान्य भारताचे पक्षीवैभव” या भव्य पक्षी छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन १२ ते १८ फेब्रुवारी २०२५ दरम्यान जहांगिर आर्ट गॅलरी येथे करण्यात आले आहे. महाराष्ट्र टाइम्सbird…
नात्यातील विवाह अडचणीचे! बालकांमध्ये आनुवंशिक दोष निर्माण होण्याची भीती
कौटुंबिक नातेसंबधामध्ये लग्न जुळवली जातात. त्यात मामाची मुलगी आणि आत्याचा मुलगा यांच्यात सर्रास विवाह होतात. मात्र या विवाहामुळे जनुकीय दोष व जन्माला येणाऱ्या बालकांमध्ये अनुवांशिक दोष निर्माण होऊ शकतात. हायलाइट्स:…