माझं तोंड दाबण्यासाठी फडणवीसांच षडयंत्र, मेहुण्यावरील कारवाईनंतर जरांगेंचा हल्लाबोल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Feb 2025, 3:28 pm मनोज जरांगे यांच्या मेहुण्यासह ९ वाळू माफिया आणि अटल गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली.मनोज जरांगे यांनी २२ वर्षे झालं कुटुंबात काय चाललं मला…
काही लोक पक्ष सोडून जाणार याची कुणकुण लागली होती…कैलास गोरंट्याल यांची कबुली
माजी आमदार कैलास गोरट्याल यांनी आमदार अर्जुन खोतकर यांचे नाव न घेता टोला लगावला आहे.अर्जुन खोतकर यांना काँग्रेसचे नगरसेवक सोबत घेऊन काय साध्य करायचे असा सवाल देखील गोरट्याल यांनी उपस्थित…
यंदाही जालन्याला बाहेरचा पालकमंत्री मिळणार, भरसभेत हिकमत उढाणांची खंत
Authored byमानसी देवकर | Contributed byसंजय आहेर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Jan 2025, 9:15 pm आमदार अर्जुन खोतकरांच्या वाढदिवसानिमित्त समारंभ आयोजित करण्यात आलेला. यावेळी घनसावंगीचे आमदार हिकमत उढाण यांनी अर्जुन…
अक्कलकोटहून गाणगापूरला निघाले, पण वाटेतच काळाने गाठले; नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कुटुंब दगावले
Jalna News: जालन्यातील सोलापूर-धुळे महामार्गावर महाकाळा येथे उभ्या ट्रकला कार धडकली आणि भीषण अपघात घडला आहे. अपघात चार जणांचा मृत्यू झाला आहे. Lipi जालना : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जालना शहरातून…
जालन्यात स्टोन क्रशरवर ATS आणि पोलिसांची धाड, तीन बांगलादेशी ताब्यात; नेमकं काय घडलं?
Authored byसूरज सकुंडे | Contributed byसंजय आहेर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Dec 2024, 5:15 pm जालन्यातील अनवा येथील स्टोन क्रशरवर पोलिस आणि एटीएसची धडक करवाई, देशात बेकायदेशीर राहणाऱ्या तीन बांगलादेशी…
लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार देणार नाही, मनोज जरांगेंची घोषणा
म. टा. प्रतिनिधी, जालना : ‘आपल्याला राजकारणापेक्षा आरक्षण महत्त्वाचे आहे. राजकारण अंगात भिनू देऊ नका, आरक्षण अंगात भिनवा. कोणत्याच राजकीय सभेला जाऊ नका. मराठा व कुणबी एकच आहे, यावर आणि…
जालना जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, जाफराबादमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट, वीज कोसळून दोघांचा अंत
अक्षय शिंदे, जालना: जालना जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीने तडाखा दिल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जाफराबाद तालुक्यातील अनेक गावांत सायंकाळी मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने ज्वारी, मिरची, शेडनेट…
अंबडमध्ये संचारबंदी, मनोज जरांगेकडून मी पुन्हा येईनची भूमिका, अंतरवाली सराटीत दाखल
जालना : मनोज जरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केल्यानंतर त्यांनी मुंबईच्या सागर बंगल्यावर जाण्याचा निर्धार केला होता. यानंतर त्यांनी परिसरातील राज्यभरातील मराठा बांधवांना मुंबईसाठी येण्याचे आवाहन केलेलं…
अंतरवाली सराटीत आज मराठा समाजाची महत्त्वाची बैठक, मनोज जरांगे निर्णायक भूमिका घेणार?
अक्षय शिंदे, जालना: सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण दिल्यानंतरही मनोज जरांगे पाटील सगेसोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी अंतरवाली सराटीत आमरण उपोषण करत आहेत. स्वतंत्र आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणार आहेत का…
तुमच्या अंगावरील गुलाल १५ दिवस निघाला नसता : मनोज जरांगे
जालना : मनोज जरांगे यांनी राज्य सरकारकडे शांततेत आंदोलन करुन देखील दाखल झालेले गुन्हे मागं घेण्याची मागणी केली. अंतरवाली सराटीमधील महिलांना गोळ्या लागल्या होत्या. त्यांची संख्या साडेतीनशेच्या आसपास होती. त्या…