• Tue. Mar 10th, 2026

    ताज्या बातम्या

    • Home
    • Meteor Shower : यंदा अवकाशात ४ दिवस दिवाळी, या तारखेला होणार उल्कावर्षाव

    Meteor Shower : यंदा अवकाशात ४ दिवस दिवाळी, या तारखेला होणार उल्कावर्षाव

    अमरावती : चार दिवसांत सिंह तारकासमूहातून मोठ्या प्रमाणात उल्का वर्षाव होणार आहे. याला ‘लिओनिड्स’ हे प्रसिद्ध नाव आहे. उल्का वर्षावाची तीव्रता, निश्चित, वेळ या गोष्टी खात्रीने सांगता येत नाहीत, निरीक्षणाची…

    आधी बायकोचा खून, मग स्वतःचं आयुष्य संपवलं, मामाच्या गावी गेलेल्या लेकरांवर आभाळ

    वर्धा : भाड्याने राहत असलेल्या घरामध्ये पत्नीला दगडाने मारहाण करीत तिची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर पतीनेही विष पिऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना वर्धा जिल्ह्यातील आंजी (मोठी) येथील वॉर्ड…

    पैशावरुन वादावादी, डोंबिवलीतील महिलेचा घरात घुसून खून, बारा वर्षांनी आरोपीला शिक्षा

    डोंबिवली :डोंबिवली जवळच्या कोपर गावामध्ये एका महिलेचा खून झाला होता. दिलेल्या पैशांची मागणी करुनही ती पैसे देत नव्हते. त्यामुळे संतप्त झालेल्या कोपरमधील तरुणाने महिलेच्या घरात जाऊन तारेने गळा आवळून तिचा…

    टेम्पोतून १०२ गाय-वासरांची अवैध वाहतूक, ६६ जनावरांचा तडफडून मृत्यू, बीडमध्ये खळबळ

    बीड :बीड जिल्ह्यात गोवंश तस्करीच्या घटना वारंवार पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत अनेक जनावरांची सुटका करण्यात पोलिसांना यश आलं आहे. मात्र आज आष्टी तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. तब्बल ६६…

    मशिन सुरु करताचा विजेचा धक्का, नवविवाहित तरुणाचा तडफडून मृत्यू

    जळगाव :जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनीजवळ एका कंपनीत कामाला असलेल्या मजुराचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली आहे. प्रकाश मजन बारेला (वय २२ वर्ष,…

    शिर्डी संस्थान विश्वस्त मंडळासाठी १८ वर्षांनी प्रथमच जाहिरात, निवड प्रक्रियेत बदलाचे संकेत

    अहमदनगर :शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या निवडीसाठी २००५ नंतर प्रथमच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. अलिकडे या संस्थानच्या विश्वस्त मंडळावर राजकीय नियुक्त्या केल्या जात होत्या. सत्ताधारी पक्षांकडून कोटा ठरवून पदे…

    रत्नागिरीत अवकाळी नसल्याने हापूस सामान्यांच्या अवाक्यात, एक पेटी आंब्याचा दर काय?

    अहमदनगर :आंब्याला मोहोर आल्यापासूनच राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस होत आहे. अंतिम टप्प्यातही पावसाने आंबा बागांचे नुकसान केले. मात्र, रत्नागिरीतील बहुतांश बागा यातून वाचल्या. त्यामुळे यावर्षी हापूस आंबा सर्वसामान्यांच्या अवाक्यात…

    धुळ्यात मेणबत्तीच्या कारखान्यात भीषण आग, चौघी जणींचा होरपळून मृत्यू, दोघी गंभीर

    धुळे :धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या निजामपूर गावाजवळ असलेल्या चिपलीपाडा शिवार येथे एका मेणबत्ती बनवण्याच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत चार महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर दोन महिला गंभीररित्या भाजल्या…

    महावितरणकडून अतिरिक्त सुरक्षा ठेवींची बिलं, 'त्या' ग्राहकांना प्रीपेड मीटरचाही पर्याय

    म. टा. प्रतिनिधी, पुणे :महावितरणने राज्यातील सर्व वीज ग्राहकांना एप्रिल महिन्यात वीज बिलांसोबत अतिरिक्त सुरक्षा ठेवींची बिले पाठविली असून, ती एकरकमी अथवा सहा मासिक हप्त्यांमध्ये भरता येणार आहे. आर्थिक अडचणींमुळे…

    सूर्यदेव कोपला! कागलमध्ये एकाच दिवशी एकाच गावात उष्माघाताचे तीन बळी

    कोल्हापूर :कोल्हापूरसह राज्यात उष्णतेची लाट आली असून नागरिक हैराण झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमात उष्माघाताने तब्बल १३ जणांचा मृत्यू झालेला असताना…

    You missed