• Fri. Mar 6th, 2026
    पाणी चोर नेते म्हणणाऱ्यांनी बारामतीचं पाणी थांबवून दाखवावं; रामराजे नाईक निंबाळकरांचा हल्लाबोल

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Mar 2025, 9:25 am

    निरा उजवा कालवा पाणी स्थितीबाबत रामराजे नाईक निंबाळकरांनी प्रश्न उपस्थित केले. फलटणचे पाणी काढून दुसऱ्यांना दिलेले चालणार नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला. यासंदर्भात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत रामराजे निंबाळकर बोलत होते. नवीन लाभक्षेत्र वाढवण्यापूर्वी पाणी वाढवा, मग बाकीच्यांना वाटा असे त्यांनी सांगितले. तर पाणी चोर नेते म्हणणाऱ्यांनी बारामतीचं पाणी थांबवून दाखवावं, असंही ते म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed