• Sat. Sep 21st, 2024
समृद्धी महामार्गाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, कशामुळे होतायत अपघात? कोणते उपाय?


Samridhi Highway: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातांच्या मालिकेने जनसामान्यांच्या मनात या महामार्गाविषयी धास्ती बसविली आहे. आताच्या वैजापूर तालुक्यातील जांभरगाव टोल नाक्याजवळील अपघाताने त्यात भरच घातली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed