• Sat. Mar 14th, 2026

    samriddhi highway news

    • Home
    • समृद्धी महामार्गाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, कशामुळे होतायत अपघात? कोणते उपाय?

    समृद्धी महामार्गाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, कशामुळे होतायत अपघात? कोणते उपाय?

    Samridhi Highway: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातांच्या मालिकेने जनसामान्यांच्या मनात या महामार्गाविषयी धास्ती बसविली आहे. आताच्या वैजापूर तालुक्यातील जांभरगाव टोल नाक्याजवळील अपघाताने त्यात भरच घातली आहे.

    समृद्धीवर झोप-थकवा जीवावर बेतला; सात महिन्यांत ४४ बळी, अपघात रोखण्याचे उपाय काय?

    नाशिक (सौरभ बेंडाळे) : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर सात महिन्यांत झालेल्या ४७ अपघातांमध्ये प्राण गमाविलेल्या १०१ प्रवाशांपैकी ४४ जणांचा मृत्यू थकवा आणि अपुऱ्या झोपेमुळे वाहन चालविण्यात आलेल्या अडथळ्यांमुळे झाल्याची नोंद राज्य…

    You missed