करोनामुळे सन २०२०-२१ आणि २०२१-२२ या मागील दोन वर्षांत पाणीपट्टी, मालमत्ता कर व अन्य करांमध्ये पालिकेने वाढ केली नव्हती. पाणीपुरवठ्यासाठी विद्युत खर्चासह अन्य पायाभूत खर्च येत असतात. त्यामुळे जलशुद्धीकरणाच्या खर्चात वाढ होत आहे, असे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. जल विभागाने आयुक्तांना पाठवलेल्या प्रस्तावाला या आठवड्यात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली आहे.
Mumbai News : मुंबईकरांचं पाणी महागणार असंच काहीसं चित्र दिसून येत आहे. पाणीपट्टीत वाढ होण्याची शक्यता आहे.
करोनामुळे सन २०२०-२१ आणि २०२१-२२ या मागील दोन वर्षांत पाणीपट्टी, मालमत्ता कर व अन्य करांमध्ये पालिकेने वाढ केली नव्हती. पाणीपुरवठ्यासाठी विद्युत खर्चासह अन्य पायाभूत खर्च येत असतात. त्यामुळे जलशुद्धीकरणाच्या खर्चात वाढ होत आहे, असे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. जल विभागाने आयुक्तांना पाठवलेल्या प्रस्तावाला या आठवड्यात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.