• Fri. Sep 18th, 2026
दिवसभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज पाहा एका क्लिकवर


Latest Marathi News: राज्यातील विदर्भ विभाग वगळता उर्वरित महाराष्ट्रातील शाळांची घंटा आज, सोमवारपासून पुन्हा खणखणणार असून, लाखो विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी राज्यभर जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांशी संवाद साधत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर पक्षाची ताकद कायम राखणे आणि विरोधकांकडून सुरू असलेला अपप्रचार ‘ऑपरेशन टायगर’ला उत्तर देणे, हा या बैठकीमागील मुख्य उद्देश असल्याचे संजय राऊत म्हणाले. ‘‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेत तथ्य नाही. तसेच, राज्यात जूनचा पंधरवडा पूर्ण झाला, तरी अद्याप पावसाने ओढ दिल्याने चिंतेचे ढग दाटले आहेत. शेतीकामापासून पाण्यापर्यंत अनेक प्रश्नांच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed