• Sat. Jun 6th, 2026

    गॅस संपल्याने हॉटेल बंद, वीज व्यवस्थेवरही परिणाम? जयंत पाटलांनी व्यक्त केली मोठी भीती

    गॅस संपल्याने हॉटेल बंद, वीज व्यवस्थेवरही परिणाम? जयंत पाटलांनी व्यक्त केली मोठी भीती

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    पश्चिम आशियातील युद्धाची झळ आता भारतातही पाहायला मिळतेय. महाराष्ट्राला देखील या युद्धाचे परिणाम भोगावे लागत आहेत. राज्यात घरगुती वापरासाठीच्या गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी हॉटेल्स बंद झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झालेय. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनीही मोठी भीती व्यक्त केलीय. राज्यातील फळ उत्पादक, भाजी विक्रेत्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असून दुर्दैवाची परिस्थिती ओढावल्याचे जयंत पाटलांनी सांगितले. वीज व्यवस्थेवरही याचा परिणाम होण्याची शक्यता जयंत पाटलांनी व्यक्त केली.

    सामान्य नागरिकांच्या जीवनात सुकरता आणण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे – अपर मुख्य सचिव विकास खारगे – महासंवाद
    व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांनी केली टाटा मोटर्सच्या नवीन ईलेक्ट्रिक वाहनांची पाहणी – महासंवाद
    Pune News : यात्रेतून चादर खरेदी केली, घरी धुतल्यानंतर नको ते दिसलं, बेडशीटच्या लेबलवर ‘मेड इन पाकिस्तान’, पुण्यात धक्कादायक प्रकार; Video

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed