काल गुरुवारी मुंबई लाईन – ३ ही मेट्रो पूर्णपणे सुरू झाली. जवळपास दीड लाखांहून अधिक प्रवाशांनी काल मेट्रोच्या पहिल्याच दिवशी प्रवास केला. अनेकांसाठी ही मेट्रो वेळ वाचवणारी, तसंच वाहतूक कोंडीतून सुटका करणारी ठरते आहे. यामुळे प्रवासाचा वेळ वाचण्यास मदत झाली असून प्रवास अधिक सुखकर झाला आहे. दुसरीकडे राज्यात महावितरण कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. खासगीकरणाविरोधात हा संप पुकारण्यात आला आहे.
Maharashtra Live News 10th October 2025 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स
