पुढील दोन वर्षात किमान १० लाख लोकांना घर मिळावीत यासाठी सरकार प्रयत्नशील : प्रताप सरनाईक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•26 Sep 2025, 7:45 pm मुंबईत सर्वसामान्य जनतेला घर घेणं परवडत नाही. गोरगरीब जनतेला देखील घरं मिळालं पाहिजे या मताचं राज्य सरकार आहे. यासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री…