• Sun. Jun 7th, 2026
    नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा पेटला, सर्वपक्षीय कृती समितीची बैठकीत काय घडलं?

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा पुन्हा पेटला आहे.विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच लोकार्पण होणार आहे.या पार्श्वभूमीवर वाशी येथे सर्वपक्षीय कृती समितीची बैठक झाली.बैठकीत खासदार बाळ्या मामा म्हात्रे, संजय दिना पाटील…माजी मंत्री कपिल पाटील, संजीव नाईक, रामशेठ ठाकूर आदी उपस्थित होते.कपिल पाटील आणि संजय दिना पाटील यांनी सांगितले की…दोन दिवसांत मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन निर्णय होईल.त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांनी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed