• Wed. Mar 11th, 2026
    माऊलींच्या पालखीत पोस्टरबॉय वेधतायत लक्ष, नेमका काय दिला संदेश?


    आषाढी वारीच्या निमित्तानं लाखो वारकरी पंढरीच्या दिशेनं जात आहेत.संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा नुकताच सातारा जिल्ह्यात प्रवेश झाला.लोणंद येथे पालखी सोहळ्यादरम्यान हातात पोस्टर्स घेतलेल्या काही तरूण युवकांनी लक्ष वेधलं.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed