• Thu. Jun 25th, 2026

    ashadhi wari news

    • Home
    • माऊलींच्या पालखीत पोस्टरबॉय वेधतायत लक्ष, नेमका काय दिला संदेश?

    माऊलींच्या पालखीत पोस्टरबॉय वेधतायत लक्ष, नेमका काय दिला संदेश?

    आषाढी वारीच्या निमित्तानं लाखो वारकरी पंढरीच्या दिशेनं जात आहेत.संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा नुकताच सातारा जिल्ह्यात प्रवेश झाला.लोणंद येथे पालखी सोहळ्यादरम्यान हातात पोस्टर्स घेतलेल्या काही तरूण युवकांनी लक्ष वेधलं.

    एका वारकऱ्यासाठी मध्यरात्री अख्खी यंत्रणा राबली; हार्ट अटॅकनंतर मृत्यूच्या दारातून परत आणलं!

    अहमदनगर : आषाढी वारीच्या निमित्ताने विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पायी पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. वारकऱ्यांना मुलभूत सोयी-सुविधा देण्याच्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निर्देशानुसार प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे. अहमदनगर जिल्हा…

    You missed