• Fri. Jun 19th, 2026
    हातात तिरंगा, पाकिस्तानला इशारा…अहिल्यानगरकर म्हणाले, आम्हाही युद्धासाठी तयार…


    पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतीय सैनिकांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून घेतला.पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांचे नऊ तळ भारतानं उध्वस्त केले.ऑपरेशन सिंदूरनंतर अहिल्यानरमधील नागरिकांनी फटाके वाजवून जल्लोष केला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed