Nashik Gokul Gite : नाशिकमध्ये भाजपची डोकेदुखी वाढली, शेवटच्या दिवशीही बंडखोर उमेदवाराची माघार नाही, कारण काय? कोण आहेत गोकुळ गीते?
Nashik Who is Gokul Gite? : विधान परिषद निवडणुकीत नाशिक मतदारसंघात भाजपची डोकेदुखी वाढली आहे. कारण बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी शेवटच्या दिवशीही अर्ज मागे घेण्यास नकार दिला असल्यानं निवडणूक…
अखेरच्या श्वासापर्यंत काँग्रेसचा विचार जपला; अनंतराव थोपटे कालवश; पुणे जिल्ह्यावर शोककळा
Anantrao Thopate: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचं वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झालं आहे. आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत ते काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे:…
MLC Election : अभयसिंह जगताप यांचा सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतला राड्याचा उल्लेख, विधान परिषदेच्या निवडणुकीत ट्विस्ट
सांगली-सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. कारण काही महिन्यांपूर्वी सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महायुतीमधील घटक पक्षांमध्येच राडा झालेला बघायला मिळाला होता. याच राड्याची आठवण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र…
Central Railway : मध्य रेल्वेवर विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक, 6 जूनला अनेक गाड्या रद्द, अनेकांचे वेळापत्रक बदलले
आटगाव स्थानकावर नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग कार्यान्वित करण्यासाठी आणि जुने पॅनल काढण्यासाठी येत्या शनिवार-रविवारी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात काही गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. तर…
राष्ट्रीय ई-शासन पुरस्कारांमध्ये नंदुरबार, पुणे आणि सांगलीच्या डिजिटल उपक्रमांची निवड – महासंवाद
नवी दिल्ली, दि. ४ : ई-शासन उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांचा गौरव करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या २९ व्या ‘राष्ट्रीय ई-सुशासन पुरस्कार २०२६ मध्ये महाराष्ट्र राज्याने उल्लेखनीय यश संपादन…
इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया : नियमित दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर – महासंवाद
मुंबई, दि. ४ : राज्यातील इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २०२६-२७ अंतर्गत नियमित दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून विद्यार्थ्यांना ६ जून ते ९ जून २०२६ या कालावधीत…
विकसित भारतासाठी कौशल्यसंपन्न मानव संसाधनाची निर्मिती हीच काळाची गरज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई,दि. ४ : विकसित भारत २०४७चे स्वप्न साकार करण्यासाठी कौशल्यसंपन्न आणि तंत्रज्ञानसज्ज मानव संसाधनाची निर्मिती करणे अत्यावश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सेमीकंडक्टर, क्वांटम कॉम्प्युटिंग यासारख्या नवतंत्रज्ञानामुळे रोजगार क्षेत्राचे स्वरूप झपाट्याने…
राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – महासंवाद
पुणे, दि. ४ : ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून, त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि विकासाभिमुख नेतृत्व हरपल्याची शोकभावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित…
नागपूर कृषी उत्पन्न बाजाराला राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजाराचा दर्जा – महासंवाद
मुंबई, दि. ४ : नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला ‘राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार’ घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबत राज्य शासनाने अधिसूचना जारी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात…
मार्च २०२७ पर्यंत वैद्यकीय महाविद्यालयाचे काम पूर्ण करा; अन्यथा कंत्राटदारांवर कारवाई-पालकमंत्री हसन मुश्रीफ – महासंवाद
नंदुरबार, दिनांक ४ जून २०२६ (जिमाका): नंदुरबार जिल्ह्यातील गरीब व आदिवासी नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व वसतिगृहाचे…