प्रभादेवीतील नर्दुला टँक मैदानावरील प्रस्तावित पार्किंगच्या जागवेरून वाद, दोन्ही शिवसेना आमने-सामने
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•29 May 2026, 8:48 pm मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर पुनर्विकास आणि कॉरिडॉर प्रकल्पामुळे नर्दुल्ला टँक मैदानावर प्रस्तावित केलेल्या पार्किंगच्या जागेवरून स्थानिक नागरिक आणि राजकीय पक्षांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला आहे.…
Baramati Bus Stop : बारामती बस स्थानकाचा पहिला क्रमांक, 1 कोटी रुपये बक्षीस मिळणार
बारामती बस स्थानकाला स्वच्छ आणि सुंदर बस स्थानकांच्या अभियानात प्रथम क्रमांक मिळाला आहे. या अभियानातून पहिला क्रमांक मिळवणाऱ्या बस स्थानकाला 1 कोटींचे बक्षीस जाहीर झाले होते. हे बक्षीस आता बारामती…
Mumbai Local: कसारा लोकल ‘हे’ 4 दिवस अंशतः बंद! मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक; आसनगावपुढे सेवा ठप्प
Asangaon Kasara block: मध्य रेल्वेकडून २ ते ५ जूनदरम्यान कसारा-इगतपुरी सेक्शनमध्ये विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे आसनगाव ते कसारा दरम्यान लोकल सेवा बंद राहणार असून अनेक…
Chhagan Bhujbal : ‘हम साथ-साथ, आमच्यात वाद नाही’, सुनील तटकरे यांच्यासोबत येत छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांच्यात वाद झाल्याची चर्चा समोर आली होती. पण या चर्चा भुजबळांनी आज पुन्हा फेटाळल्या आहेत. विशेष म्हणजे आज भुजबळ…
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचा दुसरा मोठा दणका! अवैध औषध उत्पादकांवर धाडी, भ्रामक जाहिराती भोवल्या, 73 लाखांचा माल जप्त
Tukaram mundhe fda action: गेल्या काही दिवसांपासून आयपीएस अधिकारी तुकाराम मुंढे हे खूप चर्चेत आले आहेत. त्यांनी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारताच राज्यभर कारवाईला सुरुवात केली आहे.…
Manoj Jarange Patil : विखे पाटलांनी घेतलेली भेट निष्फळ, मनोज जरांगे उद्या भर उन्हात उपोषणाला बसणार
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला बसू नये यासाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ आज अंतरवली सराटी गावात गेलं. शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची मनधरणी करण्याचे प्रचंड प्रयत्न केले. पण त्यात त्यांना यश आलं…
Crime News : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेजवळ 6 जणांची सामूहिक हत्या, विजापूरसह सोलापूरही सुन्न
महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील चडचण तालुक्यातील गोविंदपुर गावात सहा जणांची सामूहिक हत्या करण्यात आली आहे. या हत्येच्या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सोलापूर : सोलापूर जिल्ह्याला लागून…
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची भागवत कथा महायज्ञाला भेट – महासंवाद
मुंबई, दि. २९: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी पुरुषोत्तम मासानिमित्त जोगेश्वरी मुंबई येथे सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथा महायज्ञाला भेट देऊन उपस्थित भाविक श्रोत्यांशी संवाद साधला. श्रीमद् भागवत ही चारित्र्य…
लोकसहभागातून गावांचा विकास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
नागपूर, दि. २९ : केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन लोकसहभागातून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये परिवर्तन घडत आहे. राज्य शासनाने ग्राम विकासाच्या वेगवेगळ्या संकल्पना आणण्याचा प्रयत्न करुन ग्रामीण भागात…
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय टास्क फोर्स गठीत – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील – महासंवाद
मुंबई, दि. २९: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये चार वर्षीय पदवी अभ्यासक्रम, ॲकेडेमिक बँक ऑफ क्रेडिट्स (एबीसी), मेजर-मायनर पद्धती, इंटरर्नशिप, इंडियन नॉलेज सिस्टिम (आयकेएस), तसेच कौशल्याधारित शिक्षणाची अंमलबजावणी…