धनंजय देशमुखांनी घेतली सरकारी वकील बाळासाहेब कोल्हेंची भेट, काय झाली चर्चा?
Authored byसूरज सकुंडे | Contributed byदीपक जाधव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Feb 2025, 9:33 pm धनंजय देशमुख यांनी आज संतोष देशमुख प्रकरणातील सरकारी वकील कोल्हे यांची भेट घेतलीधनंजय देशमुख यांनी…
ऑपरेशन टायगरवरून वैभव नाईकांनी शिवसेना शिंदे गटाला डिवचलं, काय म्हणाले?
Authored byसूरज सकुंडे | Contributed byप्रसाद रानडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Feb 2025, 9:38 pm ऑपरेशन टायगरवरून वैभव नाईकांनी शिवसेना शिंदे गटाला डिवचलंगद्दारांनी ऑपरेशन टायगर नाव ठेवण्यापेक्षा गद्दार असे ठेवावे,…
पडद्यामागे मोठी घडामोड, उद्योगपती अनिल अंबानी मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला
देवेंद्र फडणवीस बीडमधून मुंबईत आल्यानंतर अनेक अधिकारी त्यांच्या भेटीसाठी आले. विशेष म्हणजे या अधिकाऱ्यांपाठोपाठ आता उद्योगपती अनिल अंबानी हे देखील देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले आहेत. या भेटीमागील नेमकं कारण…
जीबीएसचा नंदुरबार जिल्ह्यात शिरकाव, आरोग्य यंत्रणा अलर्टवर
Authored byसूरज सकुंडे | Contributed byमहेश पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Feb 2025, 9:54 pm जीबीएस अर्थात ‘गुइलेन-बॅरे सिंड्रोम’ या दुर्मिळ आजाराने आता नंदुरबार मध्ये शिरकाव केला आहे आहे.जीबीएसच्या दोन…
नंदुरबारमध्ये GBSचा शिरकाव, अकरा वर्षीय चिमुकलीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर
Nandurbar GBS News : जीबीएस अर्थात ‘गुलियन बॅरे सिंड्रोम’ या दुर्मिळ आजाराने आता नंदुरबारमध्ये शिरकाव केला आहे. या आजाराचे दोन संशयित रुग्ण आढळले होते. यामध्ये अकरा वर्षीय बालिकेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह…
‘कधीकधी सर्व जिंकूनही माणूस हरतो, मी ही थांबतोय’; तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष मोरेंची शेवटची चिठ्ठी समोर
“आयुष्यात तुम्हाला कधीच माझ्यामुळे मान खाली घालावी लागली नाही. मला घडवलं, पाठिशी तुम्ही उभं राहिलात, पण आता मी तुमच्यासोबत उभं राहणं गरजेचं असतानाच सोडून जातोय. कधीकधी सर्व जिंकूनही माणूस हरतो.…
नवतंत्रज्ञान जाणून घेण्याच्या विद्यार्थ्यांच्या उत्सुकतेला नाविन्यपूर्ण उपक्रमांची जोड आवश्यक – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे – महासंवाद
नागपूर,दि.5 : शिक्षक हा शिक्षण विभागाचा मानबिंदू तर विद्यार्थी हे दैवत आहे. विद्यार्थ्यांची शाळेतील पटसंख्या वाढविण्यासह त्यांच्या मनात शिक्षणाविषयी अधिक गोडी निर्माण व्हावी यासाठी शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे आहे. बदलत्या तंत्रज्ञानाप्रमाणे…
कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांनी शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावली – राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे – महासंवाद
सोलापूर, दि.05 : कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांनी 1934 साली बार्शी येथे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली . खेड्यापाड्यातील मुले शिक्षणापासूण वंचित राहू नये, त्यांना चांगले शिक्षण घेता यावं…
नाथ संप्रदायाचे सर्वसामान्यांशी नाते; मंदिर परिसर विकासासाठी निधी उपलब्ध करून देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
बीड, दि. ०५: नाथ संप्रदायाची परंपरा देशातील सर्वात मोठी आणि प्रभावशाली परंपरा मानली जाते. देशभरात नाथ संप्रदायाचे अनुयायी, या परंपरेनुसार साधना करणारे साधू, संत, महंत आहेत, त्यांच्यासमवेत सामान्य माणसांचेही नाथ…
नवीन ऊर्जा स्रोतांच्या विकासाबरोबरच वीज वितरणातील सुधारणांवर भर द्या – उर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर – महासंवाद
मुंबई, दि. ०५ : राज्यात आगामी काळात नवीन ऊर्जा स्रोतांचा विकास, ग्रीन एनर्जी प्रकल्प आणि वीज निर्मितीमध्ये सुधारणांवर विशेष भर देण्यात यावा असे निर्देश उर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.…