• Sat. Jul 4th, 2026

    Month: January 2025

    • Home
    • ग्रामविकास विभागाच्या योजनांची १०० दिवसांच्या विशेष कार्यक्रमाद्वारे प्रभावीपणे अंमलबजावणी करावी-ग्राम विकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे – महासंवाद

    ग्रामविकास विभागाच्या योजनांची १०० दिवसांच्या विशेष कार्यक्रमाद्वारे प्रभावीपणे अंमलबजावणी करावी-ग्राम विकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे – महासंवाद

    पुणे,दि.२० : राज्याच्या लोककल्याणकारी योजनांची ग्रामीण भागामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी करुन ग्रामीण भागाचा विकास करण्याची ग्राम विकास विभागावर मोठी जबाबदारी आहे. केंद्र शासनाच्या महत्वाच्या योजनांची या विभागामार्फत ग्रामीण भागामध्ये अंमलबजावणी करण्यात…

    आधार फेस ऑथेंटिकेशन व्यवहार १०० कोटींच्या टप्प्यावर; पाच महिन्यांत दुप्पट वाढ – महासंवाद

    मुंबई, दि.२० : ‘आधार’द्वारे सेवा वितरण अधिक सक्षम करण्यासाठी UIDAI (युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया) आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आधार संवाद या कार्यक्रमाला BFSI, फिनटेक आणि टेलिकॉम क्षेत्रातील…

    मुख्यमंत्र्यांनी आखलाय १०० दिवसांसाठी ७ कलमी कृती आराखडा; प्रशासनाला मिळतोय शिस्तीचा धडा…! – महासंवाद

    “क्षेत्रीय कार्यालयांसाठी 100 दिवसांचा कृती आराखडा” या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, दि. 07 जानेवारी 2025 रोजी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस…

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली क्लॉस श्वाब यांची भेट – महासंवाद

    दावोस, दि. 20 – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’चे संस्थापक अध्यक्ष क्लॉस श्वाब यांची भेट घेतली. दावोसमध्ये महाराष्ट्र पॅव्हेलियन आता सज्ज झाले…

    पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसायाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी संशोधकांचे योगदान व नवतंत्रज्ञानाचा अधिक वापर महत्त्वाचा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे – महासंवाद

    नागपूर,दि. 20 : ग्रामीण भागाला सावरणाऱ्या शेतीपूरक पशु-पक्षी पालन, मत्स्यव्यवसाय उद्योगाला भविष्यात जर अधिक शाश्वत करायचे असेल तर हवामान बदलाचा विचार करुन प्राण्यांच्या पोषक अन्नद्रव्याचे काटेकोर नियोजन करणे नितांत आवश्यक…

    जंगलातील मध्यवर्ती भागामध्ये स्थानिक फळझाडे लावावीत – वनमंत्री गणेश नाईक – महासंवाद

    ठाणे,दि.20(जिमाका):- जंगलातील मध्यवर्ती भागामध्ये स्थानिक फळझाडे लावावीत. यामध्ये रायवली आंबा, बोर, जांभूळ या रोपांची लागवड करावी, बहाडोली जांभूळ (पालघर) तसेच आंबा कलम करून त्यांची रोपवाटिकेमध्ये रोपे तयार करावीत. ही रोपे…

    मस्साजोगला कधी जाणार? पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘मी भेट घ्यायचा प्रयत्न केला पण…’

    पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे जाऊन श्री रेणुका मातेचे दर्शन घेतले. माहूर गडावरील श्री रेणूका मातेची विधीवत पूजा अर्चा करुन आरती केली.देवीच्या दर्शनानंतर पंकजा मुंडेंनी…

    सोसायटीमध्ये अवैधरित्या मोटारपंप, वॉचमनने हात लावताच फेकला गेला; इमारतीमध्ये अनर्थ घडला

    Palghar News : पालघर शहरातील टेंभोडे येथील सोसायटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरात धक्कादायक घटना कैद झाली आहे. वॉचमनला इमारतीमध्ये विजेचा धक्का लागून अनर्थ घडला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.…

    ईव्हीएमने मोठ्ठे संख्याबळ दिले तरी शिंदे झुकतातच कसे?, पालकमंत्रीपदाच्या वादावरुन आदित्य ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा

    Aaditya Thackeray: आमदार आदित्य ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी पालकमंत्रीपदावरुन सुरु असलेल्या वादाची तार छेडली असून महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.…

    ‘..ही विजयश्री अविस्मरणीय, महाराष्ट्राला आपला अभिमान’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    मुंबई, दि. 20 :- ‘..ही विजयश्री अविस्मरणीय आहे. या कामगिरीसाठी महाराष्ट्राला आपला अभिमान आहे,’ अशा शब्दांत खो-खो च्या पहिल्या विश्वचषकावर भारताचे नाव कोरून ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या…