• Thu. Jul 2nd, 2026

    Month: February 2024

    • Home
    • चीनला मागे टाकून भारत होणार जगातील सर्वांत मोठा तेल आयातदार!

    चीनला मागे टाकून भारत होणार जगातील सर्वांत मोठा तेल आयातदार!

    मुंबई : भारत येत्या तीन वर्षांत चीनला मागे टाकून जगातील सर्वांत मोठा तेल आयातदार देश होईल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा यंत्रणेने (इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी, आयईए) वर्तवला आहे. गोव्यात सध्या भरलेल्या…

    सावली देणाऱ्या बोगद्याच्या आठवणी

    Shadow Tunnel: रस्ता रुंद झाला, अगदी ‘हाय-वे’ झाला. वाहनांचा वेग वाढला. पुण्याला किंवा बेंगळुरूला पोहोचायचा वेळसुद्धा कमी झाला; पण प्रवास करताना मिळणारा आनंद, डोळ्यांना सुखावणारे निसर्गसौंदर्य, गारवा कमी झाला.

    पाण्याच्या लेखा परीक्षणाचीही टंचाई; ठाणे पालिकेने १६ वर्षे ताळेबंद न मांडल्याने टंचाईप्रश्नी ठोस उपाययोजना नाहीच

    म. टा. प्रतिनिधी, ठाणे ठाणे महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी पाण्याची गळती असो किंवा पाणीटंचाईची भीषण परिस्थिती याचा नाहक त्रास ठाणेकरांना सहन करावा लागत असतानाच, येथील पाणीपुरवठ्याचे लेखापरीक्षण गेली १६ वर्षे…

    AC टॉयलेटमध्ये दीड लाखांच्या सामानाची चोरी; CSMT रेल्वे स्थानकावरील सलग ३ दिवसांच्या प्रकारानंतर मध्य रेल्वेला आली जाग

    मुंबई: भारतीय रेल्वेच्या टॉप-१० रेल्वे स्थानकात मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)चा समावेश होतो. या ठिकाणी रेल्वे स्थानकासोबतच मध्य रेल्वेचे मुख्यालय आणि विभागीय कार्यालय देखील आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये…

    कारमधून उतरले, तोंडाला रुमाल, पाच जणांच्या हातात बंदुका; माजी नगरसवेकावर गोळीबार

    निलेश पाटील, जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माजी माजी नगरसेवकावर पाच अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून जखमी केल्याची खळबळजनक घटना आज बुधवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. ही…

    काँग्रेसची सत्ता आली तरच अजमेर सुरक्षित अन्यथा… प्रणिती शिंदे मुस्लिम बांधवांना काय म्हणाल्या?

    सोलापूर : सोलापूर शहरातील दोनशे मुस्लिम बांधव अजमेर दर्गाहसाठी रवाना होत आहेत. काँग्रेसचे नेते नजीब शेख यांनी स्वखर्चातून दोनशे भाविकांसाठी अजमेर येथील ख्वाजा गरीब नवाज दर्गाला जाण्याची व्यवस्था केली आहे.…

    बसचा टायर गरम होऊन अचानक आग, त्या दोघांच्या प्रसंगावधानामुळे वाचले २१ प्रवाशांचे प्राण; नेमकं काय घडलं?

    रत्नागिरी : मुंबई- गोवा महामार्गावर चालत्या लक्झरी बसने पेट घेतला. सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. हा सगळा अनर्थ बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे नाही तर बसमधून प्रवास करत असलेल्या एका युवकाच्या प्रसंगावधानामुळे…

    जीवनात यशस्वीतेसाठी खिलाडूवृत्ती महत्त्वाची – पालकमंत्री उदय सामंत          

    रायगड(जिमाका)दि.7:- खेळ हा आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग आहे. खेळामुळे एकता आणि सहकार्याची भावना विकसित होते. खिलाडू वृत्ती जोपसल्यास कुठल्याही संकटाचा सामना करता येतो, जीवनात यशस्वीतेसाठी खिलाडूवृत्ती महत्वाची असल्याचे प्रतिपादन राज्याचे…

    कोकण विभागीय सहकार विभाग निम्न श्रेणी लघुलेखक पदाच्या परीक्षेत ४५ टक्के गुण प्राप्त उमेदवारांना आवाहन

    मुंबई, दि. ७ : सहकार विभागातील गट-क संवर्गातील, कोकण विभागातील निम्नश्रेणी लघुलेखक या पदासाठो परोक्षा दिलेल्या उमदेवारांपैकी ज्या उमेदवाराना परीक्षेस किमान ४५ टक्के गुण प्राप्त आहेत, अशा उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता…

    पार्ले गावातील विविध विकासकामांचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन

    सातारा दि.७ : शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातील रस्ते चांगले व्हावे यासाठी केंद्र व राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम…

    You missed