अंजली दमानियांकडून भुजबळ कुटुंबावर गंभीर आरोप; समीर भुजबळ अब्रूनुकसानीचा दावा करणार
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : अंजली दमानियांकडून भुजबळ कुटुंबीयांची बदनामी सुरू असून, त्या फर्नांडिस कुटुंबीयांचा राजकारणासाठी वापर करीत आहेत. या कुटुंबाने राजकारणाला बळी पडू नये, असे आवाहन मुंबई राष्ट्रवादी…
रात्री शेजारच्याकडे स्वयंपाकाचं सामान मागण्यासाठी गेली, तितक्यात घडलं भयंकर; मुंबई हादरली
मुंबई : मुंबईत गुन्ह्यांच्या घटना आणि महिला अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येत असताना गेल्या आठवड्यामध्ये चेंबूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. इथे एका फ्लॅटमध्ये १९ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीला…
नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय संघ फायनल हरला, वानखेडेवर मॅच असती तर… राऊतांनी भाजपला डिवचलं
मुंबई: एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियन संघाकडून पराभव स्वीकारावा लागला. या स्पर्धेत सलग १० सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाचा अंतिम सामन्यात विजय हा निश्चित मानला जात होता.…
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, आजपासून १० टक्के पाणीकपात; वाचा तुमच्या शहरातील स्थिती…
मुंबई : मुंबईकरांना आज, सोमवारपासून (ता. २०) १३ दिवसांसाठी पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील ‘न्यूमॅटिक गेट सिस्टिम’मधील एअर ब्लॅडर बदलण्याचे काम मुंबई महापालिकेकडून हाती घेण्यात…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
Latest Maharashtra News in Marathi: मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर
जरांगे-भुजबळांच्या नुरा कुस्तीने भाजपचा फायदा,अंधारेंनी आरक्षणाच्या लढाईमागील राजकारण उलगडलं
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मुद्द्यावरुन वातावरण चांगलेच तापले आहे. मात्र, छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रं देऊन त्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास…
आरोग्यदायी फलाहार शंभरीपार; डाळिंब- सफरचंद परवडेना, सीताफळांही महागच, असे आहेत दर…
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : थंडी वाढू लागल्याने आरोग्यवर्धनासाठी फळांच्याही मागणीत वाढ झाली आहे. मात्र, आरोग्यासाठी उत्तम मानला जाणारा फलाहार सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. फळ बाजारात जवळपास सर्वच फळांचे दर…
उपराजधानीत महिन्याला २५ ठार, तर ९३ होतात जखमी; २३ ब्लॅकस्पॉट, कोणत्या भागात सर्वाधिक घटना?
नागपूर : उपराजधानीतील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. पोलिस वाहतूक नियंत्रित करण्याऐवजी झाडाआडून केवळ ‘चालान’वर लक्ष केंद्रित करीत आहेत. अपघाताला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून कोणतीही ठोस उपाययोजना होताना दिसत नाही.…
भुजबळांना दंगली घडवायच्या आहेत का? आमदार भास्कर जाधव मराठा आरक्षणावरुन आक्रमक
सातारा : ‘जालना येथील एल्गार सभेत ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मोठ्या आवेशात मराठा आरक्षणाला विरोध करून आव्हानात्मक भाषेत केलेली टीका लक्षात घेतली, तर त्यांना कोणीतरी जातीय दंगली घडविण्यासाठी उचकवत…
भुईत पाणी मुरलेच नाही! नाशिक विभागात ८ तालुक्यांतील भूजल पातळीत घट, टंचाईच्या झळा वाढणार
म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने निरीक्षण विहिरींच्या पाणी पातळीच्या निरीक्षणाअंती भूजल पातळी अहवाल जाहीर केला असून, त्यानुसार नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांतील तब्बल आठ तालुक्यांतील भूजल…