• Thu. Jul 2nd, 2026

    Month: August 2023

    • Home
    • क्षयरोगमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांचे योगदान आवश्यक – आरोग्यसेवा आयुक्त धीरजकुमार

    क्षयरोगमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांचे योगदान आवश्यक – आरोग्यसेवा आयुक्त धीरजकुमार

    मुंबई, दि. २६ – राज्य क्षयरोगमुक्त करण्याचा आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचा संकल्प आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी मिशन मोडवर काम करावे. राज्य क्षयरोग मुक्त करण्यासाठी सर्वांनी योगदान…

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सुपा व माळेगाव येथील नवीन पोलीस ठाणे इमारतीचे उद्घाटन

    बारामती, दि २६:- पोलिसांच्या कार्यक्षमतेत आणि गुणवत्तेत वाढ व्हावी यासाठी त्यांना आवश्यक सुविधा देण्यात येत असून पोलिसांनी गुन्ह्यावर नियंत्रण राखण्यासाठी नागरिकांशी संवाद, समन्वय आणि सहकार्य ठेऊन काम करावे, असे आवाहन…

    व्यावसायिकांनी व्यापक समाज हितासाठी कार्य करावे : राज्यपाल रमेश बैस

    मुंबई दि.26: जैन तेरापंथ समाजातील व्यावसायिकांनी आपल्या समाजातील युवकांच्या उन्नतीसाठी स्थापन केलेले आयएएस स्पर्धा प्रशिक्षण वर्ग तसेच इतर उपक्रमांचा लाभ सर्वच समाजांमधील युवकांना करुन द्यावा असे आवाहन राज्यपाल रमेश बैस…

    जपानमधील गुंतवणूकदारांकडून राज्यात मोठ्या गुंतवणूकीची शक्यता – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    मुंबई दि.26: जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरूनजपान दौऱ्यावर गेलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज मुंबईत आगमन झाले. शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर तसेच अन्य मान्यवर यावेळी…

    आंबोलीच्या जंगलामध्ये ३ वर्षानंतर ‘ब्लॅक पँथर’चे दर्शन; जैवविविधतेबाबत पुन्हा एकदा शिक्कामोर्तब

    सिंधुदुर्ग: आंबोलीच्या जंगलामध्ये तब्बल तीन वर्षानंतर पुन्हा एकदा ब्लॅक पँथर अर्थात काळ्या बिबट्याचे दर्शन झाले आहे. कोल्हापूर येथील मिलिंद गडकरी यांना आंबोली जंगलात फेरफटका मारत असताना ब्लॅक पँथरचे दर्शन झाले.…

    Success Story : डाळिंबाच्या शेतीतून बक्कळ कमवलं, कमी खर्चात फुलवली बाग; यशोगाथा वाचून थक्क व्हाल…

    अहमदनगर : पारंपारिक शेतीला फाटा देऊन अनेक शेतकरी वेगवेगळ्या प्रयोगातून यशस्वी प्रयोग करत असल्याचे पाहायला मिळत आहे. असाच काही प्रयोग करत नगर तालुक्यातील तांदळी वडगाव येथील रमेश ठोंबरे या शेतकऱ्याने…

    महाराष्ट्रात पुन्हा संतापजनक घटना! दलित तरुणांना कपडे काढून झाडाला उलटं टांगलं आणि…

    अहमदनगर : शेळी आणि कबुतर चोरल्याच्या संशायावरून श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे तीन दलित तरुणांना झाडाला बांधून मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी दलित संघटना आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने पावले…

    मित्रासोबत फोटो पडला महागात, दुसऱ्या दिवशी मोबाईल पाहताच हादरली; डोंबिवलीत तरुणीचं टोकाचं पाऊल

    डोंबिवली : एकाच गावात राहत असल्याने मैत्री झाली आणि नंतर तरुणाने एका महिलेबरोबर मोबाईलमधून अश्लील छायाचित्रे काढली होती. या छायाचित्रांचा आधार घेऊन आरोपी तरुण महिलेला छायाचित्रे समाज माध्यमावर प्रसारित करण्याची…

    राज्यात पावसानं फिरवली पाठ; पावसाअभावी पिके जळून जाण्याच्या मार्गावर, बळीराजा चिंतेत

    धुळे: संपूर्ण राज्यात यंदा पावसाने पाठ फिरवली असून यामुळे शेतकऱ्यांसाठी पिकांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. धुळे जिल्ह्यात आतापर्यंत फक्त ७५ टक्के पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली…

    खरिपाचे पीक वाचविण्यासाठी त्वरीत पाणी सोडून शेतकऱ्यांना दिलासा द्या – पालकमंत्री संदिपान भुमरे

    खरिपासाठी पाण्याच्या दोन आवर्तनांचे नियोजन करा – समितीची शिफारस औरंगाबाद, दि. 26(जिमाका) – पावसाची स्थिती पाहता विभागातील नांदूर मधमेश्वर जलद कालवा प्रकल्पामधून सध्या उपलब्ध पाणीसाठ्यातून खरिप हंगामासाठी दोन आवर्तने देण्याचे…

    You missed