मंदिराच्या कळसावर झेंडा लावायला गेले, शॉक लागून तिघांचा करुण अंत; संपूर्ण गाव शोकाकूल
Wardha News: वर्धा जिल्ह्यातील पिपरी मेघे येथे एक खळबजनक घटना घडली आहे. या ठिकाणी तिघांचा मृत्यू झाला आहे. मंदिरातील झेंडा चढवत असताना त्यांचा मृत्यू झाला आहे.
अजित पवारांना योग्यवेळी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करायचंय; बड्या नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
सातारा : पुढच्या पिढीचा विचार करता महाराष्ट्रात ना. अजित पवार यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. एकविसाव्या शतकात अजितदादा हेच महाराष्ट्राला प्रमुख व सक्षम राज्य म्हणून विकास करू शकतील. त्यासाठी अजित पवार…
ट्रिपवरुन घरी परतले, हसतं खेळतं चौधरी कुटुंब साखरझोपेत असताना आगीच्या ज्वाळांनी वेढलं, अन्…
पिंपरी : पिंपरी चिंचवड परिसरातील चिखली येथून काळजात धस्स करणारी बातमी समोर आली आहे. पूर्णा नगर येथे असलेल्या एका हार्डवेअरच्या दुकानात भीषण आग लागून राजस्थान येथील एका कुटुंबाचा होरपळून मृत्यू…
वन्यजीवांचे शेतकऱ्यांवरील हल्ले रोखण्यासाठी ताडोबा प्रशासन सज्ज; शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी अनोखी शक्कल
म.टा.वृत्तसेवा,चंद्रपूर: शेतात काम करणाऱ्या महिलेला वाघाने हल्ला करुन ठार केल्याच्या घटनेनंतर मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी ताडोबा बफर प्रशासनाने झपाट्याने पावले उचलली आहे. वाघांच्या हालचाली टिपण्यासाठी विशेष व्याघ्र संरक्षण दलाची २५ सदस्यीय…
ठाकरे म्हणाले भाजपचे मुख्य कार्यकर्ते सतरंज्या उचलतात, शिवसैनिक म्हणतात, आधी आमच्या व्यथा पहा
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : भाजप कार्यकर्त्यांची अवस्था बिकट असल्याचे शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगताच ‘स्थानिक कार्यकर्त्यांच्या व्यथा जाणून घ्या’, अशी साद घालत शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली.भाजपचा मुख्य…
काकाने वडिलांवर जादूटोणा केल्याचा संशय, पुतण्याने मध्यरात्री पेट्रोल ओतून घर पेटवून दिलं
अमरावती: जादूटोणा केल्याच्या संशयावरून पुतण्यानेच काकाचे घर पेटवून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. खल्लार येथील घटनेच्या अनुषंगाने दाखल गुन्ह्याच्या तपासात ही धक्कादायक बाब उजेडात आली. या प्रकरणी आरोपी पुतण्यास अटक…
पतीने घरातून हाकललं, पत्नीने इमारतीच्या जिन्यातच आयुष्य संपवलं, पुण्यातील रविवार पेठेतील घटना
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पतीने घरातून हाकलून दिल्याने महिलेने सोसायटीच्या जिन्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना पुण्यातील प्रसिद्ध रविवार पेठेत घडली. पतीने घरातून हाकलून दिल्यानंतर महिला तीन…
Marathi News LIVE Updates : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
फडणवीस शपथपत्र प्रकरण: सुनावणी पूर्ण, कोर्टात निर्णय राखून; 5 सप्टेंबर रोजी येणार निकाल नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन गुन्हेगारी प्रकरणे लपवल्याचा आरोप, हवालाच्या आरोपाखाली कारागृहात असलेले…
समृद्धीवर झोप-थकवा जीवावर बेतला; सात महिन्यांत ४४ बळी, अपघात रोखण्याचे उपाय काय?
नाशिक (सौरभ बेंडाळे) : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर सात महिन्यांत झालेल्या ४७ अपघातांमध्ये प्राण गमाविलेल्या १०१ प्रवाशांपैकी ४४ जणांचा मृत्यू थकवा आणि अपुऱ्या झोपेमुळे वाहन चालविण्यात आलेल्या अडथळ्यांमुळे झाल्याची नोंद राज्य…
नाशकात ३० टक्के पिकांचा पाचोळा; ‘या’ तालुक्यातील खरीप हंगाम पूर्णपणे वाया, शेतकरी हतबल
म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड: पावसाच्या महिनाभराच्या उघडिपीमुळे जिल्ह्यातील प्रमुख पिकांच्या ६,२५,७३०.७९ हेक्टर पेरणीपैकी नांदगाव, नाशिक, इगतपुरी, सिन्नर आणि चांदवड या पाच तालुक्यांतील तब्बल २९.७९ टक्के म्हणजेच १,८६,४०८.३५ हेक्टर क्षेत्रावरील पेरणी…