• Fri. Jul 10th, 2026

    Month: June 2023

    • Home
    • नद्या आपल्या जीवनचक्रातील अविभाज्य घटक – जलपुरूष डॉ.राजेंद्र सिंह

    नद्या आपल्या जीवनचक्रातील अविभाज्य घटक – जलपुरूष डॉ.राजेंद्र सिंह

    गडचिरोली,(जिमाका)दि.21:आजच्या काळातील शुद्ध पाण्याची आवश्यकता, आणि उपलब्ध पाण्याची सद्यस्थिती लक्षात घेता पाणी विकत घेणे सर्वांनाच शक्य नाही. माणसांव्यतीरीक्त पशु, पक्षी तसेच जंगल, जमीन यांनाही पाण्याची गरज असतेच. त्यामुळे नद्यांना अमृत…

    महिला व बालविकास विभागामार्फत चेंबूर येथे योग दिन उत्साहात साजरा

    मुंबई, दि. २१ : महिला व बालविकास विभागामार्फत चेंबूर येथील बालविकास प्रकल्प अधिकारी, नागरी प्रकल्प येथे योगदिन उत्साहात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व…

    निरोगी व दीर्घायुष्यासाठी नियमितपणे योग करण्याची गरज – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

    सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : निरोगी राहण्यासाठी आणि दीर्घायुष्य मिळवण्यासाठी सर्वांनी नियमितपणे योग करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा…

    खरीप हंगामातील पीक नियोजनाबाबत शेतकऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी – कृषि आयुक्त सुनील चव्हाण

    पुणे, दि.21 : यावर्षी मान्सूनचे आगमन काहीसे लांबल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करताना विशेष दक्षता घ्यावी. तसेच पेरणी संदर्भात नियोजन करावे. साधारणत: 80 ते 100 मि.मी. पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी, पेरणीची घाई…

    कागदावरच्या योजना गरिबांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ अभियान – कृषि मंत्री अब्दुल सत्तार

    नांदेड (जिमाका) दि. 21 :- राज्यातील गोर-गरीब सर्वसामान्य जनतेला शासकीय योजनांच्या माध्यमातून लाभ मिळावा, त्यांना विकासाची कास धरता यावी यासाठी शासन धरपडत असते. या योजना प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी होईपर्यंत पूर्णत्व…

    कांदाटी खोऱ्यातील तरुणांचे स्थलांतर रोखण्यासाठी पर्यटनासोबतच वनौषधी, बांबू  लागवडीसारखी उत्पन्नाची साधने तयार करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    सातारा, दि.21: कांदाटी खोऱ्यातील तरुण रोजगारासाठी मुंबई, ठाणे व पुण्यासारख्या शहराकडे जात आहेत. त्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी व गेलेल्या तरुणांना पुन्हा रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी कांदाटी खोऱ्यातील पर्यटन विकास कामांबरोबर येथील…

    सर्वसामान्यांना बसणार फटका! भाज्याचे दर कडाडले; APMC मार्केटमध्ये ३० ते ४० टक्के दरवाढ

    नवी मुंबई: जून महिन्याचे वीस दिवस सरले तरी पाऊसाने हजेरी लावली नाही. पावसाने लावलेली ओढ आणि कडाक्याचं ऊन यामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम दिसून येत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून भाजीपाल्याचे भाव…

    लग्नाआधीच्या प्रेयसीचा भेटण्यास नकार; नैराश्यातून इंजिनीयर तरुणाचे टोकाचे पाऊल, उचलली बंदूक अन्…

    Nashik Suicide Case: नाशिकमध्ये प्रेमभंगातून एका इंजिनीयर तरुणाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. नळवाडी सिन्नर येथील संदीप नाना सहाने असं युवकाचे नाव आहे.…

    सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त २६ लाख ५० हजार शेतकऱ्यांना १५०० कोटींची मदत वितरित होणार

    मुंबई, दि. २१ : गेल्या वर्षी सन २०२२ मधील पावसाळी हंगामात अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीकरिता सुमारे 15 लाख 57 हजार 971 हेक्टर बाधित क्षेत्रातील २६ लाख ५० हजार…

    ‘महारेरा’मुळे बांधकाम क्षेत्रातील पारदर्शकतेत वाढ- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    पुणे, दि. २१: बांधकाम, स्थावर संपदा व्यवसायाचे नियमन करणे हा ‘रेरा’ स्थापनेमागचा उद्देश नाही, तर या क्षेत्रातील गैरप्रकारांना आळा घालताना जे खरेच चांगले काम करतात त्यांना प्रोत्साहन देणे हा मूळ…

    You missed