बसण्यासाठी जागा नाही की पिण्यासाठी पाणी.. पुण्यातील या तहसील कार्यालयाची अवस्था झाली बिकट
म. टा. प्रतिनिधी, पुणे : शहराच्या मध्यवर्ती परिसरात असलेले आणि भौगोलिकदृष्ट्या सर्वांत मोठ्या हवेली तहसील कार्यालयासह दुय्यम निबंधकांचे (हवेली क्रमांक एक) कार्यालय नागरिकांसाठी ‘असून अडचण आणि नसून खोळंबा’ ठरले आहे.…
Nanded News : आरोपांना कामांनींच उत्तर देऊ; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला
नांदेड : ‘माझे सरकार सर्वसामान्याचे सरकार आहे. आमच्यावर कोणी कितीही आरोप केले, तरी आम्ही कामानेच उत्तर देऊ,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी नांदेड येथे केले.या कार्यक्रमाला व्यासपीठावर पालकमंत्री…
ती मुलगी मला ब्लॅकमेल करत होती; रिक्षाचालकाने मृत्यूला कवटाळलं, शेवटच्या क्षणाचा Video
रत्नागिरी : रत्नागिरी येथील मयत रिक्षा चालक अविनाश म्हात्रे याच्या आत्महत्यापूर्वीचा व्हायरल व्हिडिओमुळे एकच खळबळ उडाली आहे. यामुळे पोलिसांपुढे मोठं आव्हान निर्माण झालं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी दोन दिवसांपूर्वीच मयत रिक्षा…
दर्शनाची हत्या केल्यानंतर लपण्यासाठी काय-काय केलं, राहुलचा प्लान ऐकून पोलिसही चक्रावले
पुणे: पुण्यातील एमपीएससी टॉपर दर्शना पवारच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसला आहे. दर्शनाच्या हत्येने फक्त पुणेच नाही तर राज्यात एकच खळबळ माजली. MPSC परीक्षेत अव्वल कामगिरी करणाऱ्या दर्शना पवारचा…
दोन दिवसांपूर्वी लग्न, मेहंदी भरल्या हातांनी नवविवाहिता माहेरी, प्रियकरासह आयुष्य संपवलं
जळगाव : पाचोरा शहरातील मोंढाळे रोडवरील पडक्या शाळेच्या खोलीत प्रेमी युगुलाने एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास उघडकीस आल्याने जिल्हयात मोठी खळबळ उडाली आहे.…
मुंबई मेट्रो ३ प्रकल्प पहिला टप्पा कधी सुरु होणार, पाच महिने महत्त्वाचे, नवी अपडेट समोर
Mumbai Metro : मुंबईकरांच्या दृष्टीनं महत्त्वाचा असलेला मुंबई मेट्रो ३ प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरु होण्यामध्ये काही अडचणी आहेत. मेट्रो ३ चा पहिला टप्पा डिसेंबर पर्यंत सुरु करण्याचं नियोजन आहे. मुंबई…
औरंगजेबावरुन राजकारण पुन्हा ढवळलं; संभाजीराजे छत्रपती, दादा भुसे संतापले, बुलढाण्यातील घोषणांचा निषेध
Sambhaji Raje Chhatrapati Dada Bhuse : औरंगजेबावरुन राजकारण पुन्हा ढवळलं असून संभाजीराजे छत्रपती व दादा भुसे यांनी संताप व्यक्त केला आहे.
प्रदूषित ओहोळ चढणीच्या माशांच्या मुळावर, अमूल्य ठेवा नामशेष होण्याची भीती
Dahanu News: पालघर जिल्ह्यातील वसई, पालघर, डहाणू आणि तलासरी या तालुक्यांना समुद्रकिनारा लाभला आहे. पावसाळ्यात सव्वाशे किमी लांबीच्या या किनारपट्टीवर अनेक छोट्या-मोठ्या खाड्यांच्या माध्यमातून पश्चिम घाटावरून ओहोळ आणि नद्यांद्वारे पाणी…
बदलापूर-अंबरनाथ दरम्यान मालगाडीचं इंजिन खराब, मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत
कल्याण: मध्य रेल्वेची मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. बदलापूर – अंबरनाथ दरम्यान मालगाडीचं इंजिन खराब झाल्यामुळे हा खोळंबा झाला आहे. त्यामुळे सकाळी मुंबईकडे कामावर निघालेल्या नोकरदारांना उशीर झाला. मालगाडीचं…
महाराष्ट्रात पाऊस धुमाकूळ घालणार; या जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट, ताजा हवामान अंदाज
मुंबई : मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मान्सून सक्रिय झाला असून पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई, पुण्यासह बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा…