वादळी पावसाने घराची भिंत कोसळली, दोन चिमुकल्या आतच अडकल्या, एकीचा जागीच मृत्यू, तर दुसरी…
बुलढाणाः शुक्रवारी दुपारी आलेल्या अवकाळी पावसाने पिकांसह जीवितहानीही केली. अंबिकापूर शिवारातील शेतात काम करणारा चितोडा येथील ४० वर्षीय तरुणाचा वीज पडून मृत्यू झाला. तर संग्रामपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळं घराची भिंत…
अदानीप्रकरणी शरद पवारांनी व्यक्त केली भूमिका; हिंडेनबर्ग अहवालाबाबत म्हणाले…
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : अदानी प्रकरणात संसदेच्या संयुक्त समितीमार्फत अर्थात ‘जेपीसी’कडून चौकशी करण्यासाठी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधकांच्या गोंधळात वाया गेले असतानाच, ‘या अहवालाबाबत ‘जेपीसी’चौकशी करणे व्यर्थ असून, त्यातून या प्रकरणावर…
पुण्यात व्यावसायिकाची हत्या, बॉडीसह पोत्यात दगड भरुन विहिरीत फेकलं, मग असा लागला छडा
जुन्नर, पुणे : जुन्नर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. व्यावसायिक वर्चस्वाचा वाद आणि बदनामी केल्याचा राग मनात धरून तालुक्यातील एका प्रतिष्ठित व्यक्तीचा लोखंडी रॉड डोक्यात घालून खून केल्याची…
अजित पवारांनी कार्यक्रम अचानक केले रद्द, निकटवर्तीयही अनभिज्ञ, कारणाबाबत तर्कवितर्क
पुणे : पुणे शहरातील दोन दिवसांतील सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करीत विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार शुक्रवारी अचानक ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. पवार कुठे गेले आहेत, याची माहिती शुक्रवारी रात्रीपर्यंत…
अयोध्येसाठी कुमक; मुंबई-ठाण्यातून दीड हजार शिवसैनिक विशेष रेल्वेने रवाना
म. टा. प्रतिनिधी, ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे अधिकृत पक्षचिन्ह दिल्यानंतर मंत्री, आमदार आणि सहकाऱ्यांना घेऊन अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा…
पत्नीचं निधन, तिच्या विना कसं जगायचं? पुलावर काही वेळ थांबला, विरहातून पतीने जीवन संपवलं
जळगाव : करोनामुळे दोन वर्षांपूर्वी पत्नीचा मृत्यू झाला. पण तिच्या विना कसं जगायचं या विवंचनेत आणि पत्नीच्या विरहात पतीने राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या बांभोरी येथील गिरणा पुलावरून उडी घेत आत्महत्या केल्याची…
दळणाचा डब्बा घेऊन जात होती, घराजवळ येताच बिबट्याने झडप घातली, ७ वर्षांच्या बालिकेचा मृत्यू
नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात असलेल्या पिंपळद येथे बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू…
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, बोरिवलीच्या तावडे कुटुंबावर काळाचा घाला, तिघांचा मृत्यू
महाड, रायगड : मुंबई गोवा महामार्गावर माणगावमध्ये ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये कारमधील तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन लहान नातवांसह आजीचा समावेश आहे. रिवान दर्शन…
यात्रेत सुरू होता भलताच प्रकार, पोलिसांना मिळाली गुप्त माहिती, कारवाईदरम्यान पोलिसांवरच हल्ला
बीड: माजलगाव तालुक्यात असलेलं छत्र बोरगाव या ठिकाणी यात्रेच्या आडून जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना गोपनीय सूत्रांकडून कळाली होती. याच ठिकाणी धाड टाकण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज होऊन जात असतानाच…
जळगावात अवकाळी पावसाचा कहर, वीज कोसळल्याने ९ बकऱ्या ठार; सुदैवाने गुराखी बचावला
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील रामगड येथील तलावाच्या भिंतीजवळ विज कोसळल्याने ९ बकऱ्या ठार झाल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली आहे. यात सुदैवाने गुराखी बालंबाल बचावला आहे.…