मंत्रालयातील मध्यवर्ती टपाल केंद्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई, दि. 19 : शासकीय कारभार जलदगतीने व पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी आता मंत्रालयात मध्यवर्ती टपाल केंद्र उभारण्यात आले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या केंद्राचे…
संजय सर आता दिसणार नाहीत; भरधाव टिप्परची शिक्षकाच्या दुचाकीला धडक; बाप-लेकाचा जागीच अंत
जालना: जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील मराठा शिक्षण संस्था संचलित श्री. गुरुदेव विद्या मंदिर उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या संजय दहिफळे यांच्या दुचाकीचा काल मंगळवारी छत्रपती संभाजीनगरातील…
उंची कमी असल्याने गावकऱ्यांनी हिणवलं, पठ्ठ्याने चॅलेंज स्वीकारलं, थेट १०० क्विंटल कांदा पिकवला
अमरावती:जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात राळेगाव येथील शेतकरी अक्षय चोरे हा सर्वांना परिचित असलेल्या शेतकरी त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्याची उंची अवघे तीन फूट उंची असल्याने अनेक जण त्याला हिणवायचे. तू काय…
निवृत्त कर्नलच्या भन्नाट जुगाडाने शेतकऱ्यांचा जीव वाचणार, भंगारात गेलेल्या बसमुळं होणार फायदा
पुणे:महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची गेल्या अनेक वर्षांपासून एक मागणी आहे ती म्हणजे शेतीसाठी दिवसा वीज असणे. रात्री शेतीला पाणी देताना शेतकऱ्यांना जंगली जनावरांपासून, सापांपासून धोका असतो. रात्री अपरात्री जेव्हा वीज असेल तेव्हा…
पुतण्याच्या बंडाच्या वावड्या, पक्षफुटीची चर्चा; पण शरद पवार तुकोबांच्या देहूत कीर्तनात तल्लीन
पिंपरी:राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी भाजप सोबत जाणार यावरून मोठी खलबतं सुरू होती. त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे श्री क्षेत्र देहू येथे एका कीर्तन सोहळ्यात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. शरद पवार…
अक्षय्यतृतीयेला रत्नागिरी हापूस घरी आणताय? कोकणचा राजा आणि कर्नाटकी आंब्यातला फरक असा ओळखाल
मुंबईःएप्रिल महिना सुरु झाला की बाजारात फळांचा राजा आंब्याची मागणी वाढते. एप्रिल आणि मे हे दोन महिने आंब्याचा हंगाम असतो. आता बाजारात पिवळ्याम्मक- आंब्यांनी ठाण मांडले आहे. महाराष्ट्रीयन नागरिकांबरोबरच इतर…
खारघर दुर्घटनेबाबत संजय राऊतांचा गंभीर आरोप, मृतांचा आकडा जास्त, एकनाथ शिंदेंचा पोलिसांवर दबाव
मुंबई:आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देताना खारघरमध्ये घडलेल्या दुर्घटनेप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आयोजक आणि सांस्कृतिक मंत्र्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली.…
इन्स्टावर मैत्री, लग्न करुन थेट हॉटेलवर घेऊन गेला, सतत ३ दिवस तरुणीसोबत सुरू होता भयंकर प्रकार
मुंबईःमुलगा राजस्थानचा, मुलगी मुंबईची… दोघांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली. हळूहळू मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. एक दिवस मुलाने मुलीला भुलवून भोपाळमध्ये येण्यास भाग पाडले. तिथे पोहोचल्यावर दोघांनी लग्न केले. मात्र, लग्नानंतर तरुणाने…
बळीराजाचं पिवळं सोनं डोळ्यांदेखत वाहून गेलं, अवकाळी पावसाचं भीषण रूप दाखवणारा हा VIDEO पाहाच…
हिंगोली :यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच एखादा आठवडा उलटत नाहीये तर कुठे ना कुठे पाऊस कोसळतो आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यातसुद्धा उन्हाळा ऋतू लागल्याची जाणीव होत नाहीये. अर्ध्याच्या वर उन्हाळा संपत आला तरी…
मुंबई-पुणे प्रवास सुस्साट; खंडाळा घाटात होतोय भारतातील सर्वात मोठा बोगदा, अंतर कमी होणार
मुंबईःमुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर खंडाळा घाटातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी दोन बोगद्यांचे काम हाती घेतले आहे. या दोन्ही बोगद्यांचे काम ५० टक्के पूर्ण झाले आहे. यातील एक बोगदा १.७५ किलोमीटर आणि दुसरा ८.९३…