• Mon. Jul 13th, 2026

    वाचक कट्टा

    • Home
    • अवकाळी पावसाचा थेट तुमच्या खिशाला फटका, तूरडाळीच्या दरात ४० टक्क्यांची वाढ, पाहा ताजे दर

    अवकाळी पावसाचा थेट तुमच्या खिशाला फटका, तूरडाळीच्या दरात ४० टक्क्यांची वाढ, पाहा ताजे दर

    महागाईमुळे सर्वसामान्यांच्या घरखर्चाचे बजेट कोलमडले जात आहे. त्यात आर्थिक संकटाची भर पडली आहे. आता तूरडाळीचे दर गगनाला भिडले आहे. त्यामुळे जेवणाच्या ताटातून तूरडाळ गायब होण्याचे संकेत आहे. बाजार समितीत तुरीचे…

    घरात मुलाच्या विवाहाचा मांडव, जावई दुसऱ्या लग्नासाठी अडून बसला, सासऱ्याने जीव गमावला

    बीड: मला तू लग्नासाठी का परवानगी देत नाहीस? किती दिवस तुझं ऐकायचं? असं म्हणत जावयाने सासऱ्यावर शेतातच अनेक वार केले. मध्यरात्रीच्या सुमारास सासऱ्याचा खून करणाऱ्या जावयाला काही तासातच पोलिसांनी बेड्या…

    शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सोयाबीनच्या हमीभावात मोठी वाढ; पाहा कोणत्या पिकाला किती मिळाला हमीभाव

    वाशिम: मागील दोन वर्षापासून अत्यल्प दरामुळे निराश झालेल्या सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने आज चांगली बातमी दिली असून सोयाबीनसह सर्वच पिकांच्या हमीभावात ६ ते १० टक्क्याने वाढ केली आहे. या…

    कंदिलावर अभ्यास करुन मुलगा झाला पुणे विद्यापीठाचा कुलगुरू, वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू

    जळगाव : लहानपणापासूनच सतत उद्योगी…. अभ्यास एके अभ्यास…. एकमेव हाच ध्यास… शालेय शिक्षण घेतांना घरात वीज नव्हती… रॉकेलचा कंदील पेटवायचा… दुसऱ्याची झोपमोड नको म्हणून त्याला पोस्टकार्ड लावून मुलाने अभ्यास केला….…

    आगरी कोळी वारकरी भवनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

    ठाणे, दि. 7 (जिमाका) :- वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचे भूषण आहे. वारकऱ्यांसाठी दिव्यातील बेतवडे येथे उभारण्यात येणाऱ्या आगरी कोळी वारकरी भवनसाठी आता 15 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. भवनच्या…

    दिवा परिसरातील ६१० कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न

    अनधिकृत इमारतींचा शिक्का पुसणार दिवामध्ये स्वंतत्र पोलीस ठाणे इमारतीसाठी ५ कोटी देणार ठाणे, दि. 7 (जिमाका) – दिवा शहरातील अनधिकृत इमारतींचा शिक्का पुसण्यात येईल. तसेच सुनियोजित शहर म्हणून दिवा शहर…

    शेगाव- लोणार विकास आराखड्यातील कामे ‘मिशन मोड’वर पूर्ण करा – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

    अमरावती, दि. 7 : शेगाव व लोणार विकास आराखड्यातील कामे कालमर्यादेत पूर्णत्वास जाणे अपेक्षित आहे. त्यामुळे ही कामे ‘मिशन मोड’वर पूर्ण करावीत. कामांच्या प्रगतीचा अहवाल वेळोवेळी सादर करा, असे निर्देश…

    गोरेगाव येथे ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ अभियानाचा शुभारंभ – महासंवाद

    मुंबई, दि. 7 : दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी जे काही आवश्यक आहे, ते सगळे हे मंत्रालय करेल. नव्याने निर्माण करण्यात आलेला…

    महापारेषणचा १८ वा वर्धापन दिन

    मुंबई, दि. ७ : महापारेषणकडून वाहिनी उभारताना संबंधित जमीन मालकास जमिनीची नुकसान भरपाई (RoW), पिकांची व झाडांची नुकसान भरपाईचा मोबदला देण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी महापारेषणच्या खात्यातून रक्कम थेट जमीन मालकाच्या…

    मुंबईतील पर्यटनाला सामंजस्य करारामुळे चालना – पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा

    मुंबई, दि. 7 : “मुंबई शहरात पर्यटनवृद्धीला मोठी संधी आहे. जगभरातील पर्यटक मुंबईला आवर्जून भेट देतात. टेक एन्टरप्रिनर्स असोसिएशन ऑफ मुंबईबरोबरचा (टीम) सामंजस्य करार मुंबई शहरातील पर्यटन वाढीला चालना देणारा…

    You missed