मुंबई, ठाणे, नवी मुंबईकरांना मुख्यमंत्र्यांची मोठी भेट! 28 किमीचा मेट्रो मार्ग अन् गायमुख ते भाईंदर नव्या पुलांना मंजुरी; पाहा संपूर्ण प्लॅन
Thane-Bhayander Elevated Bridge and Gaimukh Tunnel Project: घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. गायमुख-फाउंटन भुयारी मार्ग आणि भाईंदर उन्नत पूल प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.…
Jalgaon Accident: एका डुलकीने सहा जणांचा जीव गेला! कारचालक झोपेत होता, बस चालकाने सांगितला जळगाव अपघाताचा थरार
Jalgaon Accident: एका डुलकीची किंमत सहा जणांना जीव गमावून मोजावी लागली आहे. जळगावच्या भीषण तिहेरी अपघातामागील धक्कादायक कारण समोर आले असून बस चालकाने अपघाताचा थरारक घटनाक्रम सांगितला आहे. (फोटो– महाराष्ट्र…
10 जूनपासून अख्खा महाराष्ट्र भिजणार, 30 जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह कोसळणार, IMDचा नवा अलर्ट, पेरणीबाबत शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला
Rain Alert Maharashtra: उकाड्याने हैरान असलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आता खुशखबर आली आहे. ३० जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, पुण्यासह अनेक भागांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात…
समाजहितासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींची नावे पद्म पुरस्कारांसाठी सुचविणार – मंत्री जयकुमार रावल – महासंवाद
मुंबई, दि. ९ :समाजासाठी व विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींची नावे पद्म पुरस्कारांच्या शिफारशीसाठी अंतिम करण्यासाठी समिती सर्वंकष विचार करणार असून, राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांशीही ऑनलाइन बैठक घेऊन विविध क्षेत्रांतील मान्यवरांची…
गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेणार – राज्यमंत्री आशिष जयस्वाल – महासंवाद
मुंबई, दि. ९ : गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रलंबित प्रश्नांचे न्याय्य आणि तातडीने निराकरण करण्यासाठी शासन कटिबद्ध असून, संबंधित विभागांनी संवेदनशीलतेने कार्यवाही करावी, असे निर्देश मदत व पुनर्वसन राज्यमंत्री आशिष जयस्वाल…
नवतंत्रज्ञानाचा जबाबदारीने स्वीकार करताना पत्रकारांनी सत्य पडताळणी आणि संपादकीय जबाबदारी अबाधित राखावी – राज्यपाल जिष्णु देव वर्मा – महासंवाद
मुंबई, दि. ९ : पत्रकारांनी सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सातत्याने समाजासमोर मांडाव्यात. समाजातील दुर्लक्षित घटकांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे. कृत्रिम बुद्धिमत्ता हे भविष्यातील महत्त्वाचे साधन असले तरी भविष्य केवळ एआयवर अवलंबून नसून…
स्टुडंट फॅसिलिटेशन सिस्टीम’मुळे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा; डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे सर्व निकाल वेळेत जाहीर – महासंवाद
मुंबई, दि. ९ : राज्यातील तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अधिक सुलभ, वेगवान आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने ‘स्टुडंट फॅसिलिटेशन सिस्टीम’ सुरू केली आहे. या…
सांस्कृतिक उपक्रमांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी – मंत्री ॲड. आशिष शेलार – महासंवाद
मुंबई, दि. ९ : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये काळानुरूप सुधारणा करून त्या अधिक प्रभावी, पारदर्शक आणि कलाकाराभिमुख करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री मंत्री…
बियाणे उत्पादन, वितरण आणि गुणवत्ता नियंत्रण व्यवस्थेत सातत्याने सुधारणा – कृषि मंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद
मुंबई, दि.९ : राज्यातील बियाणे उद्योगासमोरील विविध अडचणी, शासनाच्या नियमांबाबत उद्योग क्षेत्राच्या मागण्या तसेच बियाणे उत्पादन, वितरण आणि गुणवत्ता नियंत्रण व्यवस्थेत सातत्याने सुधारणा करण्यात येत आहेत असे कृषि मंत्री दत्तात्रय…
कोल्हापूर आणि पुण्यात २४.८१ लाख रुपयांचा औषधसाठा जप्त; एफडीएची कारवाई – महासंवाद
मुंबई, दि. ९ जून : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात ८ जून २०२६ रोजी दोन कारवाया करत एकूण 24 लाख 81 हजार रुपये किमतीचा औषधसाठा जप्त…