बांगलादेशने पाकिस्तानला तिसऱ्या सामन्यात 11 धावांनी केलं पराभूत
बांगलादेश क्रिकेट टीमने पाकिस्तान विरुद्ध रविवारी 15 मार्च रोजी तिसर्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात 11 धावांनी विजय मिळवला आहे. बांगलादेशने या विजयासह 3 सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने आपल्या नावावर…
न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पहिल्या सामन्यात 80 धावांनी धुव्वा उडवला
न्यूझीलंड वूमन्स क्रिकेट टीमने मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20i मालिकेची जबरदस्त अशी सुरुवात केली आहे. न्यूझीलंडने अमेलिया केर हीच्या नेतृत्वात रविवारी 15 मार्च रोजी 5 सामन्यांच्या टी 20I मालिकेत विजयी…
निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच बीसीसीआयला डोकेदुखी
आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील अंतिम सामना 8 मार्च रोजी पार पडला. न्यूझीलंडला अंतिम सामन्यात पराभूत करत टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन ठरली. टीम इंडियाची टी 20I वर्ल्ड कप…
न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका पुन्हा आमनेसामने
मुंबई आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेची सांगता झाल्यानंतर आता हळुहळु द्विपक्षीय मालिकांना सुरुवात होत आहे. टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्कार टाकणारी बांग्लादेश सुपर 8 मधून बाहेर पडलेल्या…
आजपासून टी 20i मालिकेचा थरार
मुंबई टीम इंडियाने रविवारी 8 मार्च रोजी इतिहास घडवला. टीम इंडियाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करत आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 ट्रॉफीवर नाव कोरलं. उभयसंघातील या सामन्याचं आयोजन हे…
टीम इंडिया टी 20i वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आपली पहिली टी 20i मालिका इंग्लंड विरुद्ध खेळणार
आयसीसी टी 20I वर्ल्ड कप विजयानंतर देशभरात आनंदाचं वातावरण आहे. भारताने वर्ल्ड कप जिंकून अनेक वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केले. भारत न्यूझीलंडला पराभूत करुन सलग 2 आणि एकूण 3 वर्ल्ड…
T20 वर्ल्डकप जिंकल्यानंतरही टीम इंडियातील या दिग्गजाची नोकरी जाणार
टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा टी20 वर्ल्डकप जिंकला आहे. 2007, 2024 नंतर आता 2026 साली सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला हरवत ट्रॉफीवर नाव कोरले. टीम इंडियाच्या…
आनंदाने नाचणाऱ्या साक्षीला धोनीने बसवलं शांत
मुंबई-प्रतिनिधी मुंबईतील वानखेड़े स्टेडियमवर टी 20 वर्ल्डकमधील भारत वि. इंग्लंड हा हायव्होल्टेज सामना झाला. भारताने इंग्लंडला हरवून फायनलमध्ये ध़क मारली. आता 8 मार्च रोजी न्युझीलंड आणि भारत यांच्या विजेतेपदासाठी लढत…
इंग्लंड विरुद्ध 89 धावा करणारा संजू सामानावीर
मुंबई टीम इंडियाने गुरुवारी 5 मार्च रोजी इंग्लंडवर मात करत आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला. टीम इंडियाला 253 धावा करुनही इंग्लंडने चांगला घाम फोडला.…