• Sat. Jul 18th, 2026

    सामजिक

    • Home
    • आदिवासी समाजाने शिक्षण, कौशल्य आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग स्वीकारावा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा – महासंवाद

    आदिवासी समाजाने शिक्षण, कौशल्य आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग स्वीकारावा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा – महासंवाद

    मुंबई, दि. ९ : आदिवासी समाजाने शिक्षण, कौशल्य विकास, नवोपक्रम आणि आत्मनिर्भरतेच्या माध्यमातून प्रगती साधत राष्ट्रनिर्माणात प्रभावी भूमिका बजावावी, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले. महाराष्ट्र लोकभवन…

    Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA चं पथक धाड टाकण्यासाठी गेलं; पण कसाबसा वाचला जीव, महिला अधिकाऱ्याला भयंकर अनुभव!

    FDA Raid News: गुंडांनी त्यांची भरधाव स्कॉर्पिओ थेट अधिकाऱ्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. हा जीवघेणा हल्ला पाहून काही अधिकाऱ्यांनी जवळच असलेल्या मंदिराच्या मागे पळून जाऊन स्वतःचा जीव वाचवला. तुकाराम मुंढेंचा…

    उमरखाडीतल्या 81 जुन्या इमारती पडणार, म्हाडा उभारणार 40 अन् 81 मजल्यांचे 7 गगनचुंबी टॉवर्स, पण निवासी रहिवाशांना काय मिळणार?

    दक्षिण मुंबईत म्हाडाने आता नव्या प्लॅनसह पुनर्विकासाचा आराखडा बनवण्याची तयारी सुरु केली आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या इमारतींच्या जागेवर आता म्हाडाकडून सात गगनचुंबी इमारती उभारण्याचा मोठे नियोजन केले आहे. (फोटो– महाराष्ट्र…

    ‘दिलखुलास’ ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात विजय कोळेकर यांची विशेष मुलाखत – महासंवाद

    मुंबई, दि. ९ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ विजय कोळेकर यांची हवामान…

    विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी प्रत्येक जिल्ह्यात सीईटीसेलचे विद्यार्थी सहाय्यता केंद्र – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांची घोषणा – महासंवाद

    मुंबई, दि. ९ : राज्यातील विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (CAP), शिष्यवृत्ती योजना आणि प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अचूक माहिती व योग्य मार्गदर्शन त्यांच्या जिल्ह्यातच उपलब्ध व्हावे, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात…

    पाणीपुरवठा योजनांच्या अंमलबजावणीसाठी आय.एम.आय.एस प्रणालीत पूर्ण माहिती भरावी – मंत्री गुलाबराव पाटील – महासंवाद

    मुंबई, दि. ९ : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ विधानसभा मतदारसंघातील जल जीवन मिशन योजनेअंतर्गत सहा गावांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित गावामधील योजनांची कामे पूर्ण क्षमतेने चालू आहेत, तसेच योजनेच्या अंमलबजावणी…

    Beed Farmers Protest | शेतकरी आक्रमक,परळीच्या कृषी कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांचा ठिय्या

    कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे वाटप केले जात आहे परंतु या वाटपात दुजाभाव होत असल्याचा आरोप करत बीडच्या परळीतील कृषी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले… या ठिकाणी उपस्थित असलेल्या तालुका…

    Shaktipeeth Highway ला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टवर सडकून टीका

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Jun 2026, 2:27 pm #kolhapur #shaktipeethhighway #farmerprotest #farmeragainstshaktipeeth #devendrafadnavis #bjpकोल्हापुरात शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात विराट मोर्चा काढण्यात आला आहे. आमदार सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली…

    पुण्यात पाणीकपात जाहीर! येत्या 15 जूनपासून दिवसाआड पाणीपुरवठा; सर्वपक्षीय बैठकीत निर्णय

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: मान्सूनच्या आगमनास झालेला विलंब आणि खडकवासला धरण साखळीतील झपाट्याने घटणाऱ्या पाणीसाठ्यामुळे पुणेकरांवर पाणीकपातीची कुऱ्हाड कोसळली आहे. शहरात येत्या सोमवारपासून ( १५ जून) एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा…

    राष्ट्रपतींच्या हस्ते शहीद जवान प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’ प्रदान – महासंवाद

    नवी दिल्ली, दि. ९ : महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथील रहिवासी तथा महार रेजिमेंटच्या पहिल्या बटालियन, राष्ट्रीय रायफल्सचे शिपाई प्रवीण प्रभाकर जंजाळ यांना काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरुद्ध लढताना दाखविलेल्या अद्वितीय…

    You missed