• Sat. Jul 25th, 2026

    राष्ट्रीय

    • Home
    • पर्यावरणाचा जागर घराघरातून वाढवूया ! – महासंवाद

    पर्यावरणाचा जागर घराघरातून वाढवूया ! – महासंवाद

    पर्यावरण संरक्षण आजच्या काळात का आवश्यक आहे? हा प्रश्न आता केवळ शैक्षणिक चर्चेचा विषय राहिलेला नाही, तर मानवी अस्तित्वाशी निगडित वास्तव बनला आहे. वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण, नैसर्गिक साधनसंपत्तीवरील वाढता ताण,…

    खरीप हंगामासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे; शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये – पालकमंत्री हसन मुश्रीफ – महासंवाद

    नंदुरबार, दिनांक 04 जून 2026 (जिमाका): बहुतांश भागांमध्ये किमान 10 जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नसल्याने शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये. तसेच जिल्ह्यात बियाणे व खतांचा तुटवडा भासणार…

    Rain Update : केरळात मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी, विदर्भात मान्सून पूर्व पाऊस कोसळणार

    केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर काही दिवसांनी महाराष्ट्रात मान्सून दाखल होतो. महाराष्ट्रात आता किती दिवसांनी मान्सून दाखल होईल? याबाबत हवामान विभागाने महत्त्वाची माहिती दिली आहे. (फोटो–…

    Dillip walse Patil यांनी Sharad Pawar यांची भेट घेतली, नेमकं कारण काय?

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•4 Jun 2026, 3:32 pm #dilipwalsepatil #sharadpawar #ncp #sunetrapawarराष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची दिलीप वळसे पाटील यांनी भेट घेतली. शरद पवार यांची ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी…

    कल्याण पूर्व-पश्चिम उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा, रेल्वे पुलांवरील वाहतूक सुरळीत होणार; नागरिकांना मोठा फायदा

    Kalyan East-West Flyover: कल्याणमधील चार पदरी पूर्व-पश्चिम उड्डाणपूल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पण या पुलाच्या मार्गावरील अडथळे हटवून बांधकामासाठी ही जागा एमएमआरडीएच्या ताब्यात देण्यात आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.…

    Census In Maharashtra: घरगणना 70 टक्के; सर्वेक्षणाचे पहिल्या टप्प्यातील उद्दिष्ट साध्य, 20 टक्के घरे बंद

    शर्मिला कलगुटकर, मुंबई : डिजिटल पद्धतीने प्रथमच करण्यात आलेल्या जनगणनेमधील घरगणनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये ७० टक्के उद्दिष्टांची पूर्तता झाली आहे. शहर आणि उपनगरांतील २० टक्के घरे बंद असून, उर्वरित सुट्टीमुळे गावी…

    ‘राज्य नाट्य स्पर्धे’च्या अंतिम फेरीतील नाटकाची तिकिटे ‘तिकीटालय’ ॲपवर उपलब्ध – मंत्री ॲड. आशिष शेलार – महासंवाद

    मुंबई, दि. ४: सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 36 व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी 8 जून ते 18 जून 2026 या कालावधीत येथील छत्रपती…

    ओ. पी. नय्यर जन्मशताब्दीनिमित्त ७ जून रोजी विशेष संगीत रजनी – महासंवाद

    मुंबई, दि. ४: सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे हिंदी चित्रपटसृष्टीतील अजरामर संगीतकार ओ. पी. नय्यर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘तुमसा नहीं देखा’ या विशेष संगीत रजनी कार्यक्रमाचे 7 जून 2026 रोजी आयोजन करण्यात…

    बाप-भावाला तुरुंगात टाकलं, पण शिवानी जिवंत निघाली, आता ‘तिची’ ओळख पटवण्यासाठी पोलिसांची आयडिया, नवं पत्रक जारी

    Buldhana Missing Girl : ​जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात धड आणि मुंडके कापून हत्या केलेल्या तरुणीचा दफनविधी पोलिसांनी केला होता. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा : मृत तरुणीची…

    पुरंदरमधील नव्या टोलनाक्याचा ‘पीएमपी’च्या प्रवाशांना फटका, बस प्रवास महागला; कोणत्या मार्गावर परिणाम?

    Belsar Toll Plaza: पुरंदर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर बेलसर गावाच्या हद्दित टोलप्लाझा निर्माण करण्यात आला आहे. या मार्गावर टोलमाफीची मागणी स्थानिक करत असतानाच आता या मार्गावर बस प्रवाशांनाही या टोलवसुलीची झळ…

    You missed