• Sat. Jul 11th, 2026

    राजकीय

    • Home
    • ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संदेश

    ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संदेश

    मुंबई, दि. ३० : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल १ जूनपासून रायगड परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शुक्रवार २ जून रोजी सकाळी ८.३० वाजता…

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती सोहळा श्रीक्षेत्र चौंडी येथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणार

    मुंबई, दि. ३० : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी दिनांक ३१ मे २०२३ रोजी त्यांचे जन्मगाव श्रीक्षेत्र चौंडी, ता. जामखेड, जि. अहमदनगर येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र…

    मंत्रिमंडळ निर्णय – महासंवाद

    नवीन कामगार नियमांना मान्यता लाखो कामगारांचे हित केंद्र शासनाने सर्व २९ कामगार कायदे एकत्र करून ४ कामगार संहिता तयार केल्या असून आज व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती संहिता (Code…

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शासन करणार ग्रामपंचायतीतील दोन कर्तबगार महिलांचा सन्मान – महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा

    मुंबई, दि. ३० : राज्यातील विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ४२४ अंगणवाड्या दत्तक देत आहोत. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शासनातर्फे राज्यातील २७ हजार ८९७ ग्रामपंचायती मधील ५५ हजार ७९७…

    बचतगटांच्या महिलांना आत्मनिर्भरतेसह शहराच्या सर्वांगीण विकासावर भर देणार – मुख्याधिकारी विकास नवाळे

    मुंबई, दि. 26 : शहर स्वच्छ, सुंदर आणि विकसित होण्यासाठी स्थानिक नागरिकांचा आणि त्यातही महिलांचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे. ही बाब विचारत घेऊन फळझाड प्रकल्पाच्या माध्यमातून बचतगटांमधील महिलांना स्वयंरोजगाराचे…

    स्वस्त दरात मिळेल रेती, घरकुलांना मिळेल गती!

    नागरिकांना स्वस्त दरानं वाळू (रेती) मिळावी आणि अवैध वाळू उपशाला आळा बसावा, या उद्देशानं महाराष्ट्र सरकारनं नवीन वाळू धोरण जाहीर केलं आहे. 1 मे पासून 7,000 रुपयांना मिळणारी ट्रॅक्टरभर वाळू…

    निरोगी जीवनासाठी मौखिक आरोग्य जपणे महत्त्वाचे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    मुंबई, दि.३० : जगविख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे सदिच्छादूत (ब्रँड ॲम्बेसेडर) म्हणून करार केला असून त्यांच्या आवाहनाला तरुणांसह सर्व स्तरातील नागरिकांमध्ये जनजागृती होवून अभियान अधिक…

    सक्षम भारताचा एकच नारा, नको तंबाखूला थारा…

    भारतात इतर देशांच्या मानाने तंबाखूमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत असल्‍याचा अंदाज आहे. दि. ३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा मुख आरोग्य अधिकारी डॉ. रोहन वायचळ लिखित…

    ‘कुसुम’ ने आणूया पाणी, शेतं पिकवू सोन्यावाणी

    शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होवून शासनाच्या पारंपरिक पद्धतीने कृषीपंप जोडणीसाठी लागणारा खर्च तसेच सबसीडीपोटी देण्यात येणाऱ्या अनुदानात बचतीसाठी राज्य शासनाने अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा विकास घडवून आणण्यासाठी वेळोवेळी प्रोत्साहनात्मक धोरण…

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खासदार बाळू धानोरकर यांना श्रद्धांजली

    मुंबई, दि. ३०: ‘तळागाळापर्यंत पोहचलेले उमदे, लढवय्ये नेतृत्व अकाली गमावले आहे, अशा शोकपूर्ण भावना व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार बाळू धानोरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्री…

    You missed