• Tue. Jul 14th, 2026

    नवीन बातम्या

    • Home
    • Maharshtra Farmers : महाराष्ट्र सरकारकडून दिल्लीतून शेतकऱ्यांसाठी गोड बातमी, 10 दिवसांत मोठा निर्णय होणार असल्याचे फडणवीसांचे संकेत

    Maharshtra Farmers : महाराष्ट्र सरकारकडून दिल्लीतून शेतकऱ्यांसाठी गोड बातमी, 10 दिवसांत मोठा निर्णय होणार असल्याचे फडणवीसांचे संकेत

    महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ दिल्लीत केंद्र सरकारसोबत चर्चा करण्यासाठी गेलं आहे. दिल्लीत केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अत्यंत महत्त्वाची आणि हाय व्होल्टेज बैठक पार पडली आहे. या बैठकीत महाराष्ट्र सरकारने काय साध्य केलं…

    Nagpur | सीएमकडे तक्रार केल्यानं विद्यार्थिनीला रुम सोडण्याची नोटीस, बावनकुळेंचा फोन, काय घडलं?

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•27 May 2026, 6:54 pm #nagpur #cmfadnavis #student #chandrashekharbawankule #bjp #nagpurhostel वसतिगृहातील असुविधांविरोधात विद्यार्थिनीनं थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दिली. यानंतर विद्यार्थिनीला थेट रुम सोडण्याची नोटीस वसतिगृहानं दिलीये.असं…

    Maharashtra Politics : फडणवीस-शाह यांच्यात बंद दाराआड चर्चा, जागावाटपात महायुतीत 3 जागांवर तिढा, खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

    विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीत तीन जागांवर तिढा असल्याची माहिती स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच दिल्लीत आज देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात बंद दाराआड चर्चा…

    Latur | नीट पेपर फुटी प्रकरण, कुलकर्णी-मोटेगावकरांमधील मध्यस्थी डॉ. शिरुरेला सीबीआयकडून अटक

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•27 May 2026, 7:57 pm #latur #neetpaperleak #shivrajmotegavkar #motegavkararrestनीट पेपर फुटी प्रकरणांमध्ये डॉक्टर मनोज शिरुरे याला अखेर सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. डॉक्टर मनोज शिरुरे याला काही दिवसांपूर्वी पुणे…

    Nagpur News : इबोला संदर्भात प्रशासन सतर्क; युगांडाहून नागपुरात आलेल्या संशयित व्यक्तीवर आरोग्य विभागाची नजर

    युगांडा आणि डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशांमध्ये इबोला विषाणूचा धुमाकूळ सुरु आहे. या आजाराच्या पार्श्वभूमीवर या देशातून भारतात येणाऱ्या नागरिकांकडे केंद्र सरकारचं बारकाईने लक्ष आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर…

    Ambenali Ghat आजही धोक्याच्या सावटाखाली; रखडलेल्या कामांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

    आंबेनळी घाटात घडलेल्या अपघाताच्या घटनेमुळे संपूर्ण राज्य हळहळलं आहे. या अपघातात आठ तरुणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर पुन्हा एकदा आंबेनळी घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवशांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चा होत आहे. (फोटो–…

    Mumbai AC Local : मुंबईत AC लोकलचा नवा रेकॉर्ड, पाच महिन्यात तब्बल दीड कोटी प्रवाशांचा प्रवास

    मुंबई : मध्य रेल्वेच्या वातानुकूलित उपनगरी सेवांमध्ये २६ जानेवारी ते २० मे २०२६ या कालावधीत, २०२५ च्या याच कालावधीच्या तुलनेत प्रवासी संख्येत मोठी वाढ दिसून आली आहे, जी मुंबईतील वातानुकूलित…

    स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी समन्वयातून प्रभावी यंत्रणा उभारा – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद

    मुंबई, दि. २७ : पीसीपीएनडीटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाचे कठोर धोरण आहे. या कायद्याच्या व्यापक प्रसार, प्रचार व अंमलबजावणीत राज्य तपासणी व संनियंत्रण समितीच्या सदस्यांनी आवश्यक सहकार्य व मार्गदर्शन…

    राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या नवीन इमारतीचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करा – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील – महासंवाद

    मुंबई, दि. २७ : राज्यातील विद्यार्थी, संशोधक आणि वाचनप्रेमींसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या नवीन इमारतीची कामे निर्धारित वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या…

    Eknath Shinde : ‘मी दिल्लीत आलो की चर्चा होते एकनाथ शिंदे नाराज झाले’, उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

    विधान परिषद निवडणुकीसाठीच्या जागावाटपावरुन एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांवर आज स्वत: शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. पत्रकारांनी याबाबत त्यांना प्रश्न विचारला. यावेळी त्यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी…

    You missed