• Thu. Jul 9th, 2026

    MH LIVE NEWS

    • Home
    • बदलापुरात ३५ वर्षीय विवाहितेची निर्घृण हत्या, फरार पतीवरच खुनाचा संशय

    बदलापुरात ३५ वर्षीय विवाहितेची निर्घृण हत्या, फरार पतीवरच खुनाचा संशय

    बदलापूर: बदलापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली असून एका महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. दरम्यान, ही हत्या तिच्या पतीनेच केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बदलापूर पूर्वेतील…

    शेगाव नगरीतील आनंद सागर पुन्हा सुरु होणार? गजानन महाराजांच्या भक्तांच्या आशा पल्लवित

    बुलढाणा :संत नगरी शेगाव येथे श्री गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांना आनंद सागर येथे जाण्याची नेहमीच ओढ लागलेली असते. जवळपास २२ वर्षांपूर्वी धार्मिक, अध्यात्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून विकसित…

    उन्हात अंगाची लाही लाही, दोन महिलांची प्रकृती बिघडली; चंद्रपुरात आदिवासी समाजाचं आंदोलन पेटण्याची शक्यता

    चंद्रपूर: अंगाची लाही लाही करणाऱ्या या तापमानात हजारो आदिवासींनी जिल्ह्यातील पोंभुर्णा शहरात रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन काल पासून सुरू केलं आहे. या आंदोलनात अनेक महिलांनी सहभाग घेतला आहे. उन्हामुळे…

    कोकण-गोवा फिरायला आले, वाटेत बसची कारला जोरदार धडक, लहान मुलासह जालन्यातील ६ पर्यटक…

    रत्नागिरी:मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावर गोव्याकडून मुंबईला जाणाऱ्या खाजगी बसला मोठा अपघात झाला आहे. खाजगी बस आणि पर्यटकांची कार यांच्यात हा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात सहा जण गंभीर जखमी…

    पन्हाळगडावर चिमुरडा कार खाली आला; रुग्णवाहिकेला चालक नाही, उपचाराला उशीर अन् सारंच संपलं

    कोल्हापूर:कोल्हापुरातील पन्हाळगडावर आज दुपारच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली आहे. पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबातील अडीच वर्षांचा चिमुरडा चारचाकी खाली आल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. इंद्रनील अरुण दबडे असं या अडीच…

    कबड्डी स्पर्धेत क्षुल्लक वाद, गैरसमजुतीतून दुसऱ्याच तरुणावर तलवारीने वार; रत्नागिरीत खळबळ

    रत्नागिरी: संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथे कबड्डी स्पर्धेतून झालेल्या वादाच्या रागातून साखरपा गावातील सागर वैद्य या २२ वर्षीय तरुणावर सुमारे १० जणांनी तलवारीने सपासप वार केल्याने परिसर हादरला आहे. यामध्ये गंभीर…

    ‘सरकार आपल्या दारी’ उपक्रमात दाखल तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करावी – महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा

    मुंबई, दि. १९ : ‘सरकार आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला जनता दरबार कार्यक्रमात १५०० तक्रारी आज दाखल झाल्या असून २०० अर्जदार महिलांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आपल्या समस्या महिला…

    अपघातमुक्त सेवा देणाऱ्या महाराष्ट्रातील ६ बस चालकांचा ‘सुरक्षा पुरस्कारा’ने सन्मान

    नवी दिल्ली, 19 : सार्वजनिक वाहतूक सेवेमध्ये अपघातमुक्त बस चालविणाऱ्या महाराष्ट्रातील 6 बस चालकांचा ‘सुरक्षा पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. देशभरातील एकूण 42 बस चालकांना यावेळी सन्मानित करण्यात आले. यामध्ये…

    कामगारांच्या नवीन किमान वेतनाबाबत लवकरच निर्णय घेणार – कामगार मंत्री सुरेश खाडे

    मुंबई, दि. १९ : कामगार संघटनांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून कामगारांना न्याय देण्यासाठी नवीन किमान वेतनाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. असंघटीत कामगारांची नोंदणी आणि विभागातील रिक्त पदांची भरती करण्यासाठी तातडीने…

    “आपली पेन्शन आपल्या दारी” मोहिमेला राज्य शासनाचा प्रथम पुरस्कार

    नांदेड जिल्ह्यातही ही मोहीम राबविण्याची पूर्व तयारी सुरू – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत नांदेड (जिमाका), दि. १९ :- प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी, यात लोकाभिमुखता यावी व पारदर्शकतेसमवेत सर्वांच्या सहकार्यातून उत्तम…

    You missed