ठाण्यात आधीच पाणीबाणी, आता दूषित पाणी; नदी पात्रात गाळ आल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•29 Sept 2025, 3:01 pm Water Crisis in Thane: ठाण्यात नवरात्रोत्सवात पाणीटंचाई होतीच, त्यात अतिवृष्टीमुळे दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. भातसा धरण क्षेत्रातून आलेल्या गाळामुळे पिसे पंपिंग स्टेशनवर…
Chhatrapati Sambhajinagar : भर उन्हात पाणीबाणी, शहरात पाणीपुरवठा ठप्प नागरिकांचे हाल
जलवाहिनीच्या तांत्रिक अडचणींमुळे शहरात आठ-दहा दिवस पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. अनेक वस्त्यांमध्ये टँकरवाऱ्या वाढल्या आहेत. नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रशासनाच्या शटडाउननंतरही परिस्थिती सुधारण्याची चिन्हे नाहीत. उन्हाळा सुरू होताच दरवर्षी अशीच…
टँकरची घरघर, मराठवाड्यातील ६४७ गावांना ७६३ टँकरद्वारे पाणीपुरवठा, पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: गेल्या वर्षी पुरेसा पाऊस न झाल्यामुळे, यंदा टंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांतील परिस्थिती बिकट होत आहे; तर काही दिवसांपर्यंत मोजके…
पाणीटंचाईच्या झळा तीव्र, मराठवाडा विभागात जानेवारीत टँकरची संख्या २५० पेक्षा अधिक
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: उन्हाळा सुरू होताच पाण्याचे चटके अधिक बसणार याची चाहूल जानेवारीच्या अखेरपासूनच जाणवू लागली आहे. तहानलेल्या गावाच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत असून, पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या…
छत्रपती संभाजीनगरात पाणीपुरवठा पुन्हा विस्कळित, फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड झाल्याचा फटका
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने शहरातील पाणीपुरवठा बुधवारी विस्कळित झाला. जुन्या जलवाहिनीवरील गळत्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने १० तासांचा शटडाउन घेतला होता. त्याचे काम…
नववर्षात महाराष्ट्रावरील पाणीसंकट होणार अधिक गडद, राज्यभरात केवळ ‘इतके’ टक्के पाणीसाठा
अनुराग कांबळे, मुंबई : राज्यात नववर्षात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची चिन्हे आहेत. राज्यभरातील छोटी-मोठी धरणे मिळून केवळ ६३ टक्केच पाणीसाठा उपलब्ध असून, यात छत्रपती संभाजीनगर विभागातील जलसाठा सर्वांत कमी म्हणजे…
नाशकात ३० टक्के पिकांचा पाचोळा; ‘या’ तालुक्यातील खरीप हंगाम पूर्णपणे वाया, शेतकरी हतबल
म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड: पावसाच्या महिनाभराच्या उघडिपीमुळे जिल्ह्यातील प्रमुख पिकांच्या ६,२५,७३०.७९ हेक्टर पेरणीपैकी नांदगाव, नाशिक, इगतपुरी, सिन्नर आणि चांदवड या पाच तालुक्यांतील तब्बल २९.७९ टक्के म्हणजेच १,८६,४०८.३५ हेक्टर क्षेत्रावरील पेरणी…