राहुल गांधींच्या आरोपांवर अजित पवारांचा जोरदार प्रहार; म्हणाले, ‘हरले की आठवतं…’
Ajit Pawar Slams Rahul Gandhi : राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांना अजित पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. निवडणुका जिंकल्यावर ईव्हीएम ठीक, हरल्यावर मतचोरीचा आरोप करणे हा विरोधाभास आहे, असे…