• Sat. Sep 21st, 2024

vidhansabha adhiweshan

  • Home
  • दंगलखोरांना रोखण्यात पोलीस कमी पडले, गृहमंत्री फडणवीस यांची विधानसभेत कबुली

दंगलखोरांना रोखण्यात पोलीस कमी पडले, गृहमंत्री फडणवीस यांची विधानसभेत कबुली

नागपूर : ‘मराठा समाजाच्या आंदोलनच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींचे घर जाळणे ही गंभीर घटना आहे. जवळपास सर्वच पक्षांच्या नेत्यांना टार्गेट केले जात आहे. या घटनेकडे राजकारणाच्या पलीकडे बघण्याची गरज आहे. पोलिस यंत्रणा…

स्वार्थासाठी वरिष्ठ आमदार चूप बसून निधी घेत असतील तर मी निषेध करतो, आव्हाडांचा रोख कुणाकडे?

स्वत:च्या स्वार्थासाठी वरिष्ठ आमदार जर चूप बसून निधी काढून घेत असाल तर त्याचा मी तीव्र निषेध करतो. वरिष्ठ आमदारांच्या अशा वागण्याने आमच्या मनात संशय येतो, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. मात्र…

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल, तीन महिन्यांत २८ हजार ८६८ कोटींची गुंतवणूक : उद्योगमंत्री सामंत

नागपूर : राज्यात विविध उद्योगांद्वारे परकीय गुंतवणूक आणण्यात महाराष्ट्राने परत एकदा आघाडी घेतली आहे. गेल्या तीन महिन्यांत राज्यात एकूण, २८,८८९ कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक आल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी…

सरकारने पीक विम्यासाठी भरलेले ८ हजार कोटी कोणाच्या बोडख्यावर गेले? उद्धव ठाकरेंचा सवाल

नागपूर : मुख्यमंत्र्यांनी एक रुपयात विमा योजना आणली. त्या अंतर्गत पावणे दोन कोटी शेतकऱ्यांनी विमा घेतला. त्यापोटी ८ हजार कोटींचा हिस्सा सरकारने भरला. जनतेचा हा पैसा सरकारच्या मित्रांच्या कंपन्यांच्या खिशात…

मी पक्षासोबत बेईमानी करेल, मात्र शेतकरी या माझ्या बापासोबत करणार नाही : बच्चू कडू

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : सरकारने धोरणाने शेतकऱ्यांना मारले. सत्ता बदलते, मात्र शेतकऱ्यांच्या स्थितीत फारशी सुधारणा झाली नाही. जाती, धर्मांच्या चर्चेत लोकांना गुंतवून ठेवले. पेट्रोल, डिझेलचे दर वाढले. खर्च दुप्पट होत…

महायुती सरकारमध्ये अर्थमंत्री अजित पवारांचा विक्रम, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कोटींची उड्डाणे

मुंबई : उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी नागपूर येथे आजपासून सुरु झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ५५ हजार ५२० कोटींच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या.…

You missed