मतदानानंतर बोटावरची शाई पुसली गेली! कल्याणमध्ये मनसेच्या महिला उमेदवाराचा संताप, असंच करायचं तर…
कल्याण डोंबिवली : मतदानावेळी बोटाला लावलेली शाई लगेच पुसली जात असल्याचा आरोप कल्याण डोंबिवली महापालिकेतील (KDMC) उमेदवारांनी केला आहे. केडीएमसीच्या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये मनसेच्या उमेदवार उर्मिला तांबे आणि काँग्रेस…