घे माय धरणी ठाय अशी इथल्या शेतकऱ्यांची अवस्था – उद्धव ठाकरे
यवतमाळ: एक फुल दोन हाफच राज्य सरकार शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही. यवतमाळ जिल्ह्यात येऊन मोदींनी आश्वासन दिले त्याचे काय झाले. निवडणुकीच्या तोंडावर मोदी इथे येतात. त्यांच्या हाती नाही तर…
गद्दारांचे पुनर्वसन करण्यावर सरकारचे लक्ष; उद्धव ठाकरेंचा जोरदार घणाघात, शंभुराज देसाई यांचा पलटवार
मुंबई: ‘महाराष्ट्रात सरकार नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारात व्यस्त आहेत. दुष्काळात तेरावा महिना म्हणतात, तसे या सरकारचा तेरावा महिना आहे. गद्दारांचे पुनर्वसन कसे करायचे, यावरच त्यांचे लक्ष आहे. जी व्यक्ती आपल्या…