गद्दारांचे पुनर्वसन करण्यावर सरकारचे लक्ष; उद्धव ठाकरेंचा जोरदार घणाघात, शंभुराज देसाई यांचा पलटवार
मुंबई: ‘महाराष्ट्रात सरकार नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचारात व्यस्त आहेत. दुष्काळात तेरावा महिना म्हणतात, तसे या सरकारचा तेरावा महिना आहे. गद्दारांचे पुनर्वसन कसे करायचे, यावरच त्यांचे लक्ष आहे. जी व्यक्ती आपल्या…