जनावरे चरवण्यासाठी रानात गेला; गुरे मालकाविनाच परतली, सगळीकडे शोधाशोध, नंतर जे घडलं त्यानं…
नागपूर: काटोल तालुक्यातील कोंढाळी वनपरिक्षेत्रातील कातलाबोडी येथे हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. जिथे पाळीव जनावरे चरायला गेलेल्या मेंढपाळावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात मेंढपाळाचा जागीच मृत्यू झाला. अमोल अंबादास मंगाभाते…
धक्कादायक…! महिला शेतावर गवत काढण्यात मग्न; अचानक अनर्थ अन् होत्याचं नव्हतं झालं
गडचिरोली: देसाईगंज तालुक्यातील फरी-झरी जंगल परिसरात सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास मोठ्या पट्टेदार वाघाने हल्ला करून एका महिलेला ठार मारल्याची घटना घडली आहे. महिलेला वाघाने जंगलात ओढत नेले असता गावकऱ्यांनी लगेच…