Raigad News : शिवरायांचा काळ जिवंत अनुभवता येणार, 12 किल्ल्यांवर ऐतिहासिक महोत्सव, मराठी संस्कृतीचं दर्शन घडणार
युनेस्कोच्या जागतिक वरसा यादीत महाराष्ट्रातील 12 किल्ले समाविष्ट केल्याने ही शिवप्रेमींसाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे. यानंतर आजा राज्य सरकारकडून या सर्व किल्ल्यांवर ‘गडकिल्ले महोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. (फोटो– महाराष्ट्र…
कोकणात जाणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंतची प्रवासी वाहतूक सुरु
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग किल्ल्याचं पर्यटकांना नेहमी आकर्षण असतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पाण्यातला किल्ला म्हणून त्याची ओळख आहे. चारही बाजूने समुद्राच्या पाण्याचा वेढा असलेला हा सिंधुदुर्ग किल्ला आहे. हा किल्ला पाहण्यासाठी…