Chandrapur: चंद्रज्योतीच्या बिया खाल्याने अंगणवाडीतील सात बालकांना विषबाधा; चंद्रपूर हादरलं
चंद्रपूर: चंद्रज्योतीच्या (जट्रोपा) बिया खाल्याने अंगणवाडीतील सात बालकांना विषबाधा झाल्याची घटना जिवती तालुक्यात घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे .विषबाधित बालकांवर गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. सर्व…
गुडघाभर पाणी, चिखलातून मार्ग काढत सावित्रीच्या लेकींची शाळेत जाण्यासाठी धडपड
चंद्रपूर: महाराष्ट्र हा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जन्म अन कर्मभूमी. महिलांसाठी हजारो वर्षापासून शिक्षणाचे बंद असलेले द्वार सावित्रीबाईंनी मोठ्या विरोधानंतरही खुले केले त्यामुळे सर्वच क्षेत्रात महिलांनी उंच भरारी घेतली आहे.…
तालुक्यातून जाणार समृद्धी महामार्ग, पण गावात साधे रस्तेही नाही; शाळेत जाण्यासाठी लेकरांची रोज परीक्षा
म. टा. वृत्तसेवा, ठाणे : ज्या तालुक्यातून मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग जाणार आहे, त्या तालुक्यातील अनेक गावपाड्यांपर्यंत अद्याप आवश्यक तिथे साधे रस्तेही झालेले नाहीत. तालुक्याच्या ठिकाणाहून सुमारे ३३ किलोमीटर अंतरावर असलेल्या…