• Fri. Sep 18th, 2026
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, ब्रेकींग न्यूज पाहा एका क्लिकवर


Breaking News Live: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करत जगज्जेतेपद पटकावले. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर उत्कृष्ट कामगिरी करत भारताने हा विजय मिळवला. दरम्यान, पश्चिम आशियात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धाची आग भडकली आहे. या वाढत्या संघर्षाचा फटका भारताला बसू नये म्हणून, तेलसुरक्षेसाठी भारताने अमेरिका आणि रशियाशी बोलणी सुरू केली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed