मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीबाबत रत्नागिरीतून अपडेट, जिल्हा प्रशासनानं मार्ग काढला
रत्नागिरी: मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लांजा तालुक्यातील आंजणारी पुल येथील वाहतूक गुरुवारी संध्याकाळी उशिरा सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी येऊन देवेंद्र सिंग आणि जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या…
पावसाळ्यात कोकणात जाताय, परशुराम घाटात दरड कोसळण्याचा धोका, पहिल्याच पावसात दगड कोसळले
रत्नागिरी : कोकणात पहिल्याच मुसळधार पावसात मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाला फटका बसला आहे. चिपळूण शहरात अनेक ठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण झालं आहे. तर महत्त्वाच्या असलेल्या परशुराम घाटात किरकोळ स्वरूपाचे…