• Sun. Mar 15th, 2026

    ramesh kini

    • Home
    • धारावीच्या मोर्चापासून ते किणी प्रकरणापर्यंत सगळंच काढलं, शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला

    धारावीच्या मोर्चापासून ते किणी प्रकरणापर्यंत सगळंच काढलं, शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला

    मुंबई: धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे कंत्राट अदानी समूहाला देण्याच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली नुकताच मोर्चा काढण्यात आला होता. उद्धव ठाकरे यांच्या या मोर्चानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

    You missed