आमचा प्रस्ताव त्यांनी मान्य केला असता तर… इर्शाळवाडीच्या सरपंचांचे मोठं वक्तव्य
रायगड: अवघा महाराष्ट्र नव्हे तर देशाला हादरून सोडणारी घटना इर्शाळवाडीत घडली आहे. दरम्यान हा परिसर दरडींच्या धोक्याखालील यादीतही नव्हता. त्यामुळे अचानक घडलेल्या घटनेने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. त्या वाडीचा…
रायगडमधील आंबा नदी धोका पातळीवर; दुर्गम भागातील नागरिकांचे स्थलांतर, प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा
रायगड: कोकणात रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसामुळे नद्या धोक्याची पातळी ओलांडण्याच्या जवळ आहेत. तर आंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पूरसदृश्य स्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. तर…