धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल स्पष्ट बोलले राधाकृष्ण विखे पाटील, म्हणाले…
धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जातंय. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर ही मागणी केली जातंय. सुरेश धस हे राजीनाम्याची मागणी करत आहेत. आता त्यावरच राधाकृष्ण विखे पाटील यांनी…
…म्हणून मला आता बाळासाहेब थोरातांची कीव येते, विखे पाटलांची बोचरी टीका
अहमदनगर: बाळासाहेब थोरात स्वत:ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते समजतात. सांगलीच्या जागेसाठी अग्रह धरतात. मात्र याच थोरातांना आपल्या स्वत:च्या जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या जागा वाटपात लोकसभेची एकही जागा मिळविता आली नाही. त्यामुळे मला…
मुख्यमंत्र्यांना दिलेले ते पत्र बाहेर कसे पडले? विखे पाटील समर्थकांमध्ये मोठी अस्वस्थता
अहमदनगर : पुण्यातील वादग्रस्त अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांची पुणे विभागातून बदली करू नये, यासाठी भाजप नेते आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिफारस…