• Sat. Sep 21st, 2024

national highway

  • Home
  • मुंबई ते शिर्डी प्रवासात दीड तास वाचणार, समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन

मुंबई ते शिर्डी प्रवासात दीड तास वाचणार, समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन

मुंबई : समृद्धी महामार्गाचा तिसऱ्या व पुढील टप्प्याचे सोमवारी उद्घाटन झाल्याने आता मुंबईहून शिर्डीला पोहोचण्यासाठी दीड तासांचा वेळ वाचणार आहे. इगतपुरी ते भरवीर खुर्द या समृद्धी महामार्गाच्या सध्याच्या टप्प्यापर्यंतच्या २०…

उमरेड मार्गावर भीषण अपघात; शिवसेना पदाधिकाऱ्यासह दोघे ठार, वाहतूक वळती केल्याने बळी गेल्याची चर्चा

Nagpur Accident News: उमरेड मार्गावर झालेल्या भीषण अपघातात शिवसेना पदाधिकाऱ्यासह दोघे ठार झाल्याची घटना घडली आहे. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक वळविल्यामुळे बळी गेल्याचे बोलले जात आहे.

करोनापेक्षा अपघाती मृत्यू अधिक; या जिल्ह्यातील धक्कादायक वास्तव, ५ महिन्यांत १५५ जीव दगावले

गजानन धांडे, बुलढाणा : जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या कालावधीत बुलढाणा जिल्ह्यात रस्ते अपघातात १५५ जणांचा मृत्यू झाला आहे. सरासरीचा विचार करता दररोज एक व्यक्ती अपघाताचा बळी जात आहे.…

You missed